Category: बातम्या

ग्रामीण भागांचे जीवनमान उंचावण्यासाठी उत्तम शिक्षण, आरोग्य आणि रोजगार व्यवस्थेकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे – विशाल मोरे

जशा अन्य, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत व जीवनाश्मक गरजा आहेत. त्याचप्रमाणे उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्य व उत्तम रोजगाराची संधी उपलब्ध करणे हे देखील शासनाचे व आमच्या लोकप्रतिनिधींचे आद्य…

समता सामाजिक प्रतिष्ठान रजि ठाणे मुंढर संचालित समता वाचनालय यांचे विद्यमाने तसेच सौ.माधवी सुनिल सकपाळ आणि त्यांच्या सहकारी यांच्या सौजन्याने एक मदतीचा हात!

मुंबई – सुजाता साळवी नुकतेच अतिवृष्टीमुळे मु. पो. पोसरे (बौद्धवाडी), तालुका खेड या गावामध्ये दरड कोसळून खूप मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली.यामद्ये 7 घरे जमीनदोस्त झाली व 17…

वसई विरार मनपाच्या १९ ऑगस्ट, २०२१ रोजी ऑनलाइन लोकार्पण व भूमिपूजनसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते होणार!

मा.ना.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते गुरुवार, दि.१९ ऑगस्ट, २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या १) माता व बाल रुग्णालय बोळींज, व २) सोपारा जनरल…

उत्तम कुमार यांनी दिल्ली येथे घेतली केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची सदिच्छा भेट!

वसई: भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी दिल्ली येथे ‘मोदी सरकार’मधील नवनियुक्त केंद्रीय सूक्ष्म लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उत्तम कुमार यांनी नारायण राणे यांना वसईच्या…

शोध एक प्राचीन तोफगोळ्याचा -शिवराज युवा प्रतिष्ठान द्रोणागिरी उरण- जयंती पिलाने

महाराष्ट्राचा खरा इतिहास कुठे असेल तर तो सहयाद्रीच्या कुशीत, याच सह्याद्रीत उभारलेल्या गडकोट किल्ले प्राचीन मंदिरे या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी आपली राज्यसत्ता टिकवून ठेवण्यासाठी अनेक युद्ध या सह्याद्रीच्या कुशीत…

आधुनिक तंत्रज्ञाण्यामूळे बँक ग्राहकांच्या खात्यावर डल्ला !

खाते धारकांच्या खात्यातून अचानक रक्कम होते गायब ? वसई – (जयंती पिलाने)कोरोना काळामध्ये आर्थिक गोष्टीवर मात करून नागरिक आपआपल्या परीने जीवन जगत आहेत. अश्यातच सायबर गुन्ह्यात वाढ होत असून आता…

४०००० पेक्षाही जास्त गणरायाचे छायाचित्र संकलन…

माझा नाव हरेश मीना पारेख. मी आनंद नगर, वसई (प.) येथील रहिवासी आहे. मी वयाच्या १४ व्या वर्षापासूनगणरायाचे छायाचित्र जमा करायला २००७ सालापासून सुरुवात केली व आत्तापर्यंत माझ्याकडे ४०००० पेक्षाही…

दोन डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून मुंबई लोकल सेवा सुरु

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत थोड़ी वसई-विरार महापालिकेची कानटोचणी करायला हवी होती. लोक रांगेत तासन तास ताटकळत असतानाही लोकांना लस उपलब्ध होत नाहीये. ज्यांच्याकड़े पैसे होते; त्यांनी विकतची लस घेतली…

पुरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील

नवी मुंबई, दि.26 : रत्नागिरी आणि रायगड जिल्हयातील पुरग्रस्तांना/आपतग्रस्तांना सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती, खाजगी मोठया आस्थापना यांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी मदत करावी असे आवाहन कोकण विभागाचे महसूल आयुक्त श्री.व्ही.बी.पाटील यांनी केले…

कोकणी माणसाचा ‘आत्मसन्मान’ जपला जावा!- संजय राणे

मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पूरस्थिती उद्भवली. कोकणातही अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली. महाड-तळीये गावासह आसपासची अन्य दोन गावे जमिनीखाली गड़प झाली. रायगडमध्ये ५३, रत्नागिरी जिल्ह्यात तीन जणाचा बळी…

You missed