Category: बातम्या

संघर्ष सागर वृत्तपत्राच्या दापोली तालुका प्रतिनिधी पदी शिवकन्या नम्रता शिरकर यांची नियुक्ती…

दापोली(विशाल मोरे)- तालुक्यातील दाभीळ गावाची सुकन्या, शिव,शाहू, फुले, आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेने प्रेरित झालेली कुणबी भगिनी शिवकन्या नम्रता मंगेश शिरकर…

महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही! : वरिष्ठ पत्रकार शीतल करदेकर

कोण आला रे कोण आला?ऽऽशिवसेनेचा वाघ आला!अशा घोषणा मा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांत आणि इतरत्र व्हायच्या!जय भवानी,जय शिवाजी…

दहावी परीक्षा प्रारंभ, विद्यार्थ्यांना एनयुजेएमतर्फे बेस्ट ऑफ लक

बेळगाव : कोरोनाच्या संकटामुळे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटकातील दहावी परीक्षेला आज गुरुवारपासून सुरवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील दहावी परीक्षा…

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन केली आत्महत्या ;वयाच्या ३४ व्या वर्षी घेतली बॉलिवूडमधून एक्झिट |

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . सुशांतने…

शासनाच्या निर्णयानंतर हळुहळू जनजीवन पुर्वपदावर; मात्र रिक्षाचालकांसमोर जगण्याचे मोठे आव्हान ?

वसई : (प्रतिनिधी) : दिनांक 25 मार्चपासून सुरू झालेली टाळेबंदी पाचव्या टाळेबंबीपर्यंत आली. या काळात रोजंदारीवर काम करणार्‍या सामान्य नागरिकांबरोबरच…

महाराष्ट्र सरकारचे माध्यमकर्मींना ५० लाखाचे सुरक्षा कवच घोषित; एनयुजे मागणी ला यश!:- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शितलताई करदेकर

त्यात सर्व प्रकारच्या माध्यमकर्मींचा समावेश असावा हे महत्त्वाचे! मुंबईत ५३मिडियाकर्मी बाधित निघाले तेव्हाच एनयुजे महाराष्ट्र ने एक विडियो जारी करून…

यशाचे सर्व श्रेय मैदानात लढणाऱ्या श्रमजीवी सैनिकांचे-विवेक पंडित

  ठाणे/दि.1 जून – श्रमजीवी संघटनेच्या ‘अन्नसत्याग्रहाची” आज अखेर दुसऱ्या दिवशी यशस्वी सांगता झाली, सरकारकडून मागण्यांच्या पूर्ततेबाबत आश्वासक पत्र मिळाल्यानंतर…

मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी ओएनजीसी कंपनीने आतापर्यंत कुठेही निधी खर्च केलेला नाही – दामोदर तांडेल

ओएनजीसी कंपनी मार्फत तेलसाठा व वायू साठा संशोधनासाठी केला जाणारा सर्वे या कालावधीमध्ये सर्व मासेमार बोटींना मच्छीमारीसाठी बंदी केली जाते.…

महादेव कोळी मित्र मंडळ मुंबई आयोजित “मुक्त लेखन” व “मुक्त कविता लेखन” स्पर्धा संपन्न

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत अत्यावश्यक सेवा वगळता बरेचशे लोक घरीच आहेत.या मिळालेल्या वेळेचा चांगला उपयोग व्हावा यासाठी महादेव कोळी मित्र मंडळ…