Category: बातम्या

केळवे पुलनाका येथे भरधाव फाॅर्च्युनर गाडी ला अपघात शासकीय अधिकाऱ्याची गाडी असल्याने पोलीसांची कारवाईसाठी टाळाटाळ?

दि. २ सप्टेंबर, गणेशशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी एक भरधाव वेगाने आलेली गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलनाक्यावरील जून्या पुलाच्या रस्त्यावर आदळली. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरीही पुलनाक्या सारख्या संध्याकाळ…

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला रुग्णांकडून बेकायदा वसूल केलेले १०० कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ?

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात धर्मादाय रुग्णालय आहे. तरीही रुग्णालय रुग्णांकडून बेकायदा मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे एड. रमेश धर्मावत यांनी केली आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी नवलकिशोऱ राम…

ॲड. विजय कुर्ले यांच्या विरोधातील न्यायालयीन अवमान प्रकरणी दाखल फौजदारी याचीकेवर आज मा. उच्च न्यायालयात सुनावणी ?

मा. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या भ्रष्ट कारभारावीरोधात आवाज बुलंद करणार्या इंडियन बार असोसिएशन चे महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष अॕड. विजय कुर्ले यांच्यावीरोधात मा. उच्च न्यायालयानेच दाखल केलेल्या न्यायालयीन अवमानप्रकरणी फौजदारी…

वंचित’जोमात; काँग्रेस भ्रमात

‘आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे’, हा विजेता होण्यासाठी फॉर्म्युला आपण कायम वाचत आलो आहोत. आपली देहबोली आणि त्याहीपलीकडे आपण विश्वासपूर्वक मांडलेली गणितेच आपल्या यशाचा प्रवास सुकर करते. 2019च्या लोकसभा…

खासदार गावितांचे पुत्र जखमी ; तर डाॅक्टरांचा मृत्यु !

वसई प्रतिनिधीदि.२४ या ऑगस्टला तोरण घाट येथे कारच्या अपघातात खासदार गावित यांचे पुत्र गंभीर जखमी झाले असुन ,डाॅ. संजय शिंदे याचा जागीच मृत्यु झाला .या शिवाय आणखी एक जण होते…

४३ निष्पाप आणि निरागस लेकरांचं हत्याकांड या तिघींनी का केलं?

इसापच्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतील. त्यात वाघ सिंह, ससा, हत्ती, लांडगा असे सगळे प्राणी असतात. अपवाद फक्त एक प्राण्याचा, तो प्राणी म्हणजे तरस ! पुराणणकाळापासून तरस त्याच्या निचपणाबद्दल इतके…

कलम 370 जाणे का गरजेचे होते ? – डॉ. शैलेंद्र देवळाणकर (परराष्ट्र धोरण विश्लेषक)

आज राज्यसभेमध्ये जम्मू आणि काश्मीरबाबत काही ऐतिहासिक घोषणा करण्यात आल्या. त्यानुसार कलम 370 आणि कलम 35 अ ही दोन कलमे निरर्थक बनवण्यात आले. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरच्या पुनर्गठनाचे विधेयक मांडण्यात आले. त्यानुसार…

सोनभद्र नरसंहार… :-सुशांत पवार (परिवर्तन लढा)

दिनांक 17 जुलै 2019 रोजी दुपारी दीड वाजता ग्रामप्रधान यज्ञदत्त भूर्तिया यांनी 25 ट्रॅक्टर मध्ये 300+ लोक घेऊन उंभ्भा गावातील स्थानिक अदीवासी वर गोळीबार केला त्यात दहा लोक मृत्यू झाले.…

पोलीस असाच असतो……

तिवरे धरण फुटून आज चार दिवस झाले.महाराष्ट्रभर हाहाकार उडाला. धरण फुटून आयुष्यातून उद्ध्वस्त झाल्याची अवस्था तर सांगण्यासारखी नाहीच.जिवाभावाची माणसं गेली. आईची माया गेली. बायकोचा पदर गेला. घर-दार गुरंढोरं अक्षरशा वाहून…

एलपीजी गॅस च्या किमतीत मोठी घसरण!

एलपीजी गॅस च्या किमतीत मोठी घसर ‘एवढ्या’ रुपयांनी होणार स्व पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये रोज वाढ होत आहे. तसेच महागाईने सामान्य माणसानचे कंबरडे मोडले आहे. अशात एक दिलासादायक बातमी आहे. विना अनुदानित…