Category: बातम्या

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन केली आत्महत्या ;वयाच्या ३४ व्या वर्षी घेतली बॉलिवूडमधून एक्झिट |

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . सुशांतने कशामुळे आत्महत्या केली याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही .…

शासनाच्या निर्णयानंतर हळुहळू जनजीवन पुर्वपदावर; मात्र रिक्षाचालकांसमोर जगण्याचे मोठे आव्हान ?

वसई : (प्रतिनिधी) : दिनांक 25 मार्चपासून सुरू झालेली टाळेबंदी पाचव्या टाळेबंबीपर्यंत आली. या काळात रोजंदारीवर काम करणार्‍या सामान्य नागरिकांबरोबरच वसईतील हजारो रिक्षाचालकांवर व्यवसाय ठप्प असल्यामुळे उपासमारीची वेळ ओढवली आहे.…

महाराष्ट्र सरकारचे माध्यमकर्मींना ५० लाखाचे सुरक्षा कवच घोषित; एनयुजे मागणी ला यश!:- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शितलताई करदेकर

त्यात सर्व प्रकारच्या माध्यमकर्मींचा समावेश असावा हे महत्त्वाचे! मुंबईत ५३मिडियाकर्मी बाधित निघाले तेव्हाच एनयुजे महाराष्ट्र ने एक विडियो जारी करून एक कोटीचे संरक्षण विमा कवच सरकारकडे मागितले होते.अगदी कोरोना टाळेबंदीच्या…

यशाचे सर्व श्रेय मैदानात लढणाऱ्या श्रमजीवी सैनिकांचे-विवेक पंडित

ठाणे/दि.1 जून – श्रमजीवी संघटनेच्या ‘अन्नसत्याग्रहाची” आज अखेर दुसऱ्या दिवशी यशस्वी सांगता झाली, सरकारकडून मागण्यांच्या पूर्ततेबाबत आश्वासक पत्र मिळाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक पुष्पत जैन आणि तलाह मुखी यांच्या हस्ते आज संध्याकाळी…

मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी ओएनजीसी कंपनीने आतापर्यंत कुठेही निधी खर्च केलेला नाही – दामोदर तांडेल

ओएनजीसी कंपनी मार्फत तेलसाठा व वायू साठा संशोधनासाठी केला जाणारा सर्वे या कालावधीमध्ये सर्व मासेमार बोटींना मच्छीमारीसाठी बंदी केली जाते. या सर्व मासेमारीच्या काळामध्ये सर्व मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते.…

महादेव कोळी मित्र मंडळ मुंबई आयोजित “मुक्त लेखन” व “मुक्त कविता लेखन” स्पर्धा संपन्न

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत अत्यावश्यक सेवा वगळता बरेचशे लोक घरीच आहेत.या मिळालेल्या वेळेचा चांगला उपयोग व्हावा यासाठी महादेव कोळी मित्र मंडळ मुंबई यांच्या वतीने “मुक्त लेखन” व “मुक्त कविता लेखन” स्पर्धा…

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 खात्यात 342 कोटी जमा झाले, कोविडवर फक्त 23.82 कोटी खर्च केले

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 खात्यात देणगीदारांच्या मदतीने 342 कोटी रुपये जमा करण्यात आले असताना प्रत्यक्षात कोविडच्या नावावर केवळ 23.82 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना…

आदिवासीं गरिबांचा जगण्याचा अधिकार मागत विवेक पंडितांचा अन्नसत्याग्रह सुरू

मागील 5 दिवस शांततेत कायदा पाळत सुरू असलेले श्रमजीवी संघटनेच्या “हक्काग्रह” हे शांततेत मर्यादित उपस्थितीत सुरू असलेले आंदोलन आता तीव्र झाले आहे. सरकारच्या असंवेदनशील भूमिकेविरोधात आता विवेक पंडित यांनी “अन्नसत्याग्रह”…

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने आत्मक्लेश आंदोलनास पालघर जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद !

प्रतिनिधी : दिनांक २६ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी शासनाच्या निषेधार्थ आत्मक्लेश आंदोलन आपल्या घरी बसूनच शांततेत निष्ठेने व प्रामाणिकपणे यशस्वी केले.…

दहावीच्या निकालाचा मार्ग मोकळा;भूगोलच्या पेपरचे गुण या पद्धतीने देणार ?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे दहावीच्या सामाजिक शास्त्रे पेपर-२ म्हणजेच भूगोल…