Category: बातम्या

सांगली जिल्ह्यात नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या सहकार्याने उत्तरप्रदेश व नाशिकमधील छोटे उद्योग करून जगणाऱ्या कुटुंबांना अन्नदान

जीवन मोरे यांचे पुढाकाराने १००जणांना भोजन! नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या सहकार्याने सांगली जिल्ह्यातील दिघंची येथील सामाजिक कार्यकर्ते जीवन मोरे…

एनयूजेने मीडिया जगतासाठी आर्थिक पॅकेजची मागणी ?

नवी दिल्ली नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स (इंडिया) यांनी म्हटले आहे की कोरोना साथीच्या साथीमुळे मीडिया जगताचे मोठे नुकसान झाले आहे.…

महाराष्ट्रातील सर्व गरीब/आदिवासी/मजदूर व गरजू लोकांना अन्न पुरवठा अथवा रॅशनिंग वस्तूचे वाटप शासनामार्फत तात्काळ करण्यात यावे ?:- बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांची मागणी

देशात कोरोना या आजारामुळे संचार बंदी कायदा लागू करण्यात आलेला असल्याने कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर निघण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद बोलावली असून भारतीयांना आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याची घोषणा

(वार्ताहार आकेश मोहिते) सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील उद्योगधंदे अर्थात विकासाची सध्यस्थिती ठप्प राहिली असून त्या पार्श्व भूमीवर आज केंद्रीय…

कोरोना नंतर हंताचे थैमान….

(बातमीदार आकेश मोहितें) कोरोना विषाणूचा वाढता संक्रमण पूर्ण जगामध्ये हाहाकार माजवत आहे. चीनने जन्माला घातलेल्या कोरोना विषाणूने आत्तापर्यंत चीनमध्ये ३५००…

सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा गजबजा कायम…

वार्ताहर-आकेश मोहिते. सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा गजबजा कायम टिकला असून संपूर्ण भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. भारतामध्ये…

मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे आयोजित बैठकीत पालघर जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, नगरविकास, जलसिंचन प्रकल्प, वीज या बाबींचा आढावा घेतला. या बैठकीस पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव अजोय मेहता तसेच स्थानिक आमदार उपस्थित होते.

●आदिवासींमधील बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण तसेच कुपोषण मुक्तीच्या अनुषंगाने स्थापन कृती दलाकडून आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील…

रश्मी ठाकरे दैनिक सामनाच्या संपादक !

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ.रश्मी ठाकरे या दैनिक सामनाच्या संपादक असणार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामनाचे संपादकपद…

वसई जिल्हापरिषद व पंचायत समिती निकाल जाहीर

  वसई जिल्हापरिषदेचा निकाल उच्छुकता संपली; आताच हाती आलेला निकाल असा आहे. यामध्ये बविआचा उमेद्वार बिनवरोधी निवडून आला असून प्रत्येक…

देवेंद्र फडणवीसांना नागपुरकरांनी नाकारल; भाजपची नागपुरात हार ?

नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसने एकूण 58 जागांपैकी 26 जागांवर आपला विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या 10 जागा राखता आल्या…