Category: बातम्या

भाष्यकार संदीपजी महाडिक यांच्या लेखणीतून साकारलेल्या पुस्तकाचे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशित केले…

दि. 04/12/2022 रोजी आपल्यातील उदयोन्मुख फुले, शाहु, आंबेडकर चळवळीतील लेखक, समीक्षक, भाष्यकार संदीपजी महाडीक यांच्या लेखणीतुुन साकारलेल्या 22 प्रतिज्ञा एक प्रज्ञाशोध या 22 प्रतिज्ञांची काल, आज व भविष्यात माणसाच्या हितासाठी…

बंद कारखान्यातील भंगार चोर अजून ही मोकाटच

बोईसर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह तारापूर औद्योगिक वसाहतीमधील बंद कारखान्यातून भंगार चोरी करताना सिलेंडरचा स्फोट होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २९ ऑक्टोबरला घडली होती.याप्रकरणी वीस दिवस उलटून गेल्या नंतर…

जळीत घराची पाहणी करून शबरी आवास घरकुल मंजूर करण्याचे जि.प.अध्यक्षांचे आदेश

वाडा तालुक्यातील पाली येथील संगीता सुरेश थापड यांचे घर जळाल्याने त्यांच्या घराची जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी तातडीने पाहणी करून त्वरीत थापड यांच्या कुटुंबास शबरी आवास योजनेतून घरकुल मिळावे,…

“बाळासाहेबांची शिवसेना” स्व बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना सुरू करणार! :- मा. श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

प्रतिनिधी – महविकास आघाडी सरकारने रस्ते अपघातात सापडलेल्या रुग्णांना तत्पर (गोल्डन अव्हरमध्ये ) वैद्यकीय सेवा मिळून त्यांचे प्राण वाचवता यावे म्हणून ही योजना लागू केली होती. १६ सप्टेंबर, २०२० रोजी…

जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ करिता ४३७.७६ कोटी रुपयांचा निधी मंजूर —-पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पालघर दि १४ : जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ करिता ( सर्वसाधारण , आदिवासी उपाययोजना व अनुसुचित जाती योजना ) पालघरकरिता एकत्रित एकूण रु . ४३७.७६ कोटी एवढा निधी मंजूर…

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने केळवे दांडे गावातील लोकांच्या वाहतुक विषय समस्यांबाबत घेतली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

. आज दि. १/११/२०२२ रोजी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष सतीश गावड, सहसचिव ॲड.प्रथमेश प्रभुतेंडोलकर, ग्रामपंचायत दांडे -खटाळी चे विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच बिपिन बारी यांनी केळवे, दांडे…

दक्षता जनजागृती सप्ताहाचे अनुषंगाने आज दिनांक ०१/११/२०२२ रोजी खालील प्रमाणे कार्यक्रम राबविण्यात आले.

१.नालासोपारा, वसई, विरार येथील निरनिराळ्या शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागावर एसीबी चे स्टिकर लावण्यात आले. तसेच लोकांना एसीबी ची पत्रके वाटून जनजागृती केली. २. , नायगाव पश्चिम येथे सप्ताहाचे अनुषंगाने रिक्षाचालक,…

विकासाच्या नावाखाली बहुमोल पर्यावरणाचा ऱ्हास करू नका!: नाना पटोले

पर्यावरणाची हानी म्हणजे भविष्यातील मोठ्या संकटाला आमंत्रण. मुंबई, दि. १३ ऑक्टोबर आपल्याला समृद्ध पर्यावरणाचा वारसा लाभलेला आहे, त्याचा ऱ्हास न होऊ देता त्याचे जतन करण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे.…

दिवाळीत मुंबई साठी रेल्वेला दीडशे वेटिंग ?

दिवाळीत मुंबईसाठी रेल्वेला दीडशेचे वेटिंग नालासोपारा :- दिवाळी काही दिवसांवर आली असतानाच रेल्वेच्या अनेक मार्गांवरील आरक्षण फुल्ल झाले आहे. सलग सुट्ट्यांमुळे अनेकांनी रेल्वे प्रवासाचा अगोदरपासून बेत आखला आहे. त्यामुळे रेल्वे…

वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांना मिळाली मदत…

नालासोपारा :- पावसाळ्यात वीज शॉक लागू मृत्यूच्या घटना वाढतात. गेल्या दोन वर्षांतील आकडेवारीचा विचार केला तर पालघर जिल्ह्यात दोन वर्षात ४ ते ५ घटना झाल्या आहेत. यात या वर्षी विरारमध्ये…