करोना: राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर,कॉलेजना सुट्टी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी गावी परतत आहेत…
करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं शिक्षण विभागाला हे पत्रक…
