वसईत लाॅकडाऊन काळात मनोरूग्णांच्या संख्येत वाढ, एका मनोरूग्ण महिलेचा संशयास्पद मृत्यू ,वसईत पालिकेची दोनच निवारा केंद्र !
वसई, मनिष म्हात्रे : वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत गेल्या अडीच महिन्यांच्या लाॅकडाऊन काळात अनाथ,बेसहारा तसेच मनोरूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.पालिकेने अतिरिक्त अकरा ठिकाणी तात्पुरत्या निवारा केंद्राची…
