धोकादायक इमारतीमधील रहिवाश्यांचे युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याची अशोक शेळके यांची मागणी ?
विरार (प्रतिनिधी) – वसई विरार मध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.धोकादायक इमारती संदर्भात वसई विरार महापालिका कोणतेही धोरण राबवत नसल्याने शेकडो धोकादायक इमारतीत…
