Category: वसई विरार

बाप रे ! विरारहून कोकणात जाण्यासाठी २२०० रुपये तिकीट!

◆ कोकणवासियांचा मनस्ताप वाढला ? विरार : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या अनुषंगाने वाढत जाणारा ‘लॉकडाउन’ यामुळे वसई-विरारमधील नागरिक धास्तावले आहेत. याचाच फायदा उठवत खासगी ट्रैवेल्सनी कोकणात जाण्यासाठी सोय उपलब्ध…

छोट्या शौर्यची वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीला रु. 14 हजारांची मदत !

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने मदतीचे आवाहन समाजातील घटकांना केले आहे. वसईच्या अतिरिक्त अधीक्षक विजयकांत सागर यांचे पुत्र चि. शौर्य विजयकांत सागर…

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मजुरांची ट्रक, टेम्पो मधून जीवघेणी वाहतुक ?

◆ परप्रांतीय मजुरांचे लोंढे UP,MP च्या दिशेने रवाना ! ◆ शासनाच्या नियोजनशून्ह कारभारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती ? ◆ किचकट व वेळखाऊ प्रक्रियेमुळे मजूर हतबल ! वसई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…

पायी आणि अवैध वाहनांतून धोक्याचा प्रवास जनतेने थांबवावा ?

राजस्थान, उत्तरप्रदेश आणि ओरिसासाठी सहा ट्रेन वसईतून सुटणार—- स्वप्नील तांगडे, प्रांत अधिकारी, वसईवसई:- मजूर, कामगार वर्ग आणि अन्यही नागरिक अजूनही मोठ्या संख्येने पायी किंवा टेम्पो, ट्रक अश्या अवैध वाहनांतून धोकादायक…

एटिएम सेंटर ठरू शकतात कोरोनाचा प्रसार करण्यास कारणीभूत ?

वसई(अतुल साळवी):सध्या सार्‍या देशात कोरोना ने धुमाकुळ घातला आहे. प्रशासन विविध माध्यमातून सोशल डिस्टंस ठेवण्याचे आवाहन करीत आहे. जनतेने एकमेकांपासून किमान एक मिटरचे अंतर ठेवावे , तोंडावर मास्क घालावे, सेनिटायझरने…

‘लॉकडाउन’ मध्ये वसईत गर्दुल्ल्यांचा हैदोस!

रमजानच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त करण्याची मागणी ? वसई : लॉकडाउन काळात वसईतील पाचूबंदर दत्तधाम, वाल्मीकी नगर, हाथिमोहल्ला येथील-जामे मंझील आणि कब्रस्तान परिसरात गर्दुल्ल्यांचा हैदोस सुरू असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.…

समाजसेवक चंद्रकांत गायकवाड ह्यानी केली शासनास आर्थिकसहाय्य मदत !

नालासोपारा प्रतिनिधी : आज कोरोनासारख्या संसर्गामुळे लॉक डाउनसारख्या बिकट परिस्थितीशी गरीब व गरजू जनता झटत आहे. या परिस्थितीत अन्न व आरोग्याच्या दृष्टीने शासनाने जनतेपर्यंत जर मदत कार्य पोहोचवली तरी देखील…

आदिवासी मजूर यांना आपल्या मूळ गावी प्रत्यनासाठी शासनाने मदत करावे ? : आदिवासी एकजूट संघटना

देशासह राज्यामध्येही दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे महाराष्ट्र्रातील पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे येथे जव्हार पालघर विक्रमगड डहाणू येथील आदिवासी हे मजूर कामासाठी वसई येथे…

नाले सफाईसाठी बविआ नायगावचे धरेंद्र कुलकर्णी यांनी वालीव सह-आयुक्त सुरेंद्र पाटिल यांना निवेदन दिले !

वसई- पावसाळा चालू होण्यापूर्वी म्हणजे अजून महिना दीड महिना आहे; परंतु नायगाव पूर्वच्या लहान मोठ्यां नाल्यांची सफाईसाठी टाळे बंदी मध्ये बविआ नायगाव पूर्व अध्यक्ष धरेंद्र कुलकर्णी यांनी वालीव सह-आयुक्त सुरेंद्र…

वाल्मिकी धर्म समाजच्या वतीने २५०नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत !

नालासोपारा : टाळेबंदीचे काळात सगळ्यात जास्त गरजेचे आहे ती जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता! सरकारचे माध्यमातून धान्यपुरवठ्यासाठी नियोजन केले जात आहे. मात्र अनेकांना या वस्तूं मिळत नाहीत ,असे निदर्शनास आल्यावर नॅशनल युनियन…