Category: वसई विरार

पालिका आयुक्तांच्या मुजोरीला अखेर चाप; निवासस्थान विस्ताराला न्यायालयाची स्थगिती !

वसई(प्रतिनिधी)-दालनाच्या नूतनिकरणासाठी १५ लाखांची उधळपट्टी केल्यानंतर आता आयुक्त निवासस्थानाच्या विस्तार व दुरुस्तीसाठी तब्बल २० लाखांची उधळपट्टी करणारे गंगाधरण डी.यांच्या मुजोरीला न्यायालयाने अखेर चाप लावला आहे. आयुक्तांच्या निवास्थानाचा विस्तार व दुरुस्ती…

महानगरपालिकेचा वसईकरांच्या जीवाशी खेळ ?

सध्या पालघर जिल्ह्यातील वसई विरार क्षेत्रात कोरोना चां प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.. अशावेळी ही परिस्थिती वसई विरार शहर महानगरपालिका च्या नियंत्रणाबाहेर जात आहे.. जसे विरार…

आयुक्त गंगाथरन डी यांची ‘ती’ कारवाईच बेकायदेशीर ; विधितज्ञ निमेश वसा यांनी ठेवले कायद्यावर बोट ?

…तर आयुक्तांविरोधात ‘क्रिमिनल प्रोसिडिंग’ दाखल होण्याची शक्यता ? विरार (प्रतिनिधी) :वसई-विरार महापालिका मुख्यालयाशेजारी असलेल्या तब्बल ३० वर्षे जुन्या दुकानांवर आयुक्त

झोपेतून उठलेल्या महापालिकेचा, नागरिकांना त्रास..

यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असून मुसळधार पाऊस आपल्या महाराष्ट्रात येणार असून त्याचा जोरदार तडाखा पच्छिम किनार पट्टीवरील गाव – शहरांना बसणार आहे. त्यातलाच एक भाग हा पालघर जिल्ह्यातील वसई…

आयुक्त गंगाथरन डी. यांनी केला कामगार कपातीमागचा खुलासा!

विरार : वसई-विरार महापालिकेत सफाई कामगार म्हणून भरती केले गेलेले तब्बल ४७० कामगार हे सफाई कामगार म्हणून काम करतच नव्हते; अशी माहिती देत आयुक्त गंगाथरन डी. यांनी पालिकेतील सर्वात मोठा…

गंगाधरण डी.यांच्या मनमानी कारभाराविरोधात मनसे आक्रमक ?

विरार – लॉकडाउन काळात कोणत्याही परिस्थितीत कामगारांना सेवेतून कपात न करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत आयुक्त गंगाधरण डी. हे ‘हम बोले सो कायदा’ प्रमाणे…

विरार शिरसाट येथील राऊत पाड्यात पाणी टंचाई ?

व.वि.श.म.न.पा.केच्या हद्दीत असलेल्या शिरसाट येथील राऊत पाड्यातील आदिवासीना गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून ५० ते ६० कुटुंबीयांना पाणी टंचाईची झळ बसत आहे राउत पाड्यातील महिलांना पिण्याचे पाणी…

सागरशेत येथे चालू असलेले सार्वजनिक गटाराचे कांम लवकर संपवावे काँग्रेस ची मागणी ?

वसई(प्रतिनिधी महानगर पालिका प्रभाग समिती आय, तर्फे सागरशेत वसई पेट्रोल पंप समोर सार्वजनिक गटाराचे काम चालू करण्यात आले आहे, ऐन पावसाळा जवळ आल्या ने हे काम चालू केलेले आहे असे…

विलगीकरणातील नागरिकांकडून प्रतिव्यक्ती आकारले जातेय २५० रू.शुल्क :- रिपाई पालघर जिल्हाध्यक्ष गिरीश दिवानजी

विरार – पदभार स्विकारल्यापासून या ना त्या कारणाने चर्चेत असलेले आयुक्त गंगाधरण डी. जुजबी निर्णयामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.एकीकडे स्वतःच्या दालनाच्या नूतनीकरणासाठी १५ लाख खर्च करणाऱ्या आयुक्तांनी विलगिकरण केंद्रात…

स्मशानभूमी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून अथवा महापालिकेकडून कुठलेही सुरक्षा किट पुरवत नाही :- मी वसईकर अभियान

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अनेक स्मशानभुमी आहेत व ह्या स्मशानभूमीमध्ये अनेक कर्मचारी दिवस रात्र काम करीत असतात.स्मशानभूमी मधे अनेक प्रेत अंत्यविधी साठी आणले जातात व त्यांची अंत्यविधी करण्याचे काम…