वसई-विरार शहर महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार?
वसई : (प्रतिनिधी) : सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या पटीने वाढला आहे. या काळात राज्यातल्या तीन महापालिकांची निवडणूक घेणे शक्यच नाही. या महापालिकांमध्ये वसई विरार शहर महापालिका, औरंगाबाद महापालिका व नवी…
वसई : (प्रतिनिधी) : सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या पटीने वाढला आहे. या काळात राज्यातल्या तीन महापालिकांची निवडणूक घेणे शक्यच नाही. या महापालिकांमध्ये वसई विरार शहर महापालिका, औरंगाबाद महापालिका व नवी…
वसई : (प्रतिनिधी) : करोनासारख्या महामारीला थोपवण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यात करोनाला हरवण्यासाठी शासनाने 3 मे पर्यंत टाळेबंदी वाढवली आहे. सर्व खाजगी व्यवहार त्यामुळे…
वसई : करोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा, संचारबंदी, जमावबंदी, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. असे असतानाही काही नागरिक या…
मुंबई, :- देहविक्रय व्यवसायात नाईलाजाने आलेल्या महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी व त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी महिला व बालविकास विभागा मार्फत प्रयत्न केले जात आहेत. सध्याच्या परिस्थितीत या महिलांना कठीण…
वसई(प्रतिनिधी)-वसई विरार मधील काही डॉक्टरांनी त्यांची खाजगी क्लिनिकस् कोरोना च्या भितीपोटी बंद केली आहेत. त्यामुळे शासकीय दवाखान्यांवर ताण पडतो आहे. आणि तत्सम आजारासाठी रुग्णांना शासकीय दवाखान्यात यावं लागल्याने गर्दी होत…
प्रतिनिधी वसई : वसई-विरार शहरात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण हे मुंबईतील रुग्णालय, हॉटेल्स आणि अत्यावश्यक सेवेत काम करणारे आहेत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर आणि महापौर…
विरार (प्रतिनिधी) विरोधात बातमी केल्याचा राग मनात धरून चार जणांनी चक्क पत्रकारावर हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी विरार पूर्व येथील कोपरी गावात घडली.या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
प्रतिनिधी वसई : संचार बंदी आणि लॉकडाउन काळातही गांजाची जोरदार विक्री होत असल्याचे वृत्त आल्यानंतर सगळ्यांचेच लक्ष वसई-कोळीवाडयाकड़े वेधले गेले आहे. वसई-कोळीवाडा आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असल्याचे…
प्रतिनिधी विरार : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारने घेतलेल्या ‘लॉकडाउन’ काळात वसई-विरार शहरातील एकही नागरिक उपाशी झोपणार नाही, असे आश्वासन आमदार हितेंद्र ठाकूर व युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी…
नालासोपारा(प्रतिनिधी)- करोनासारख्या आपत्तीने देशभरात अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. वसई विरार मध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.पालिका क्षेत्रात सध्या कोरोनाबाधीतांची संख्या १०० वर पोचली आहे. यामधील ८ जणांचा मृत्यूही झाला…