सख्य महिला मार्गदर्शन केंद्र आणि सॊबत काही समाजसेवी संस्था तर्फे ७८० कुटुंबाना धान्य वाटप !
सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे हे लक्षात घेऊन भारत सरकारने देखील आपल्या देशात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेऊन संक्रमणाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने २२ मार्च पासून देशभरात संचारबंदी…
