Category: वसई विरार

रिपाई जिल्हाध्यक्ष गिरीश दिवानजी यांची गरीब गरजूंना मदतीची हाथ?

कोरोणा वायरसच्या आपत्तिकाळात शासनाने २१ दिवसांची संचारबंदी घोषित केली असता ज्यांचे हातावर पोट आहे.अशा रोजंदारीवर जगणार्‍या व शासकिय जमिनिवर निवारा असल्यामुळे जे रेशनकार्ड धारक नाही त्यामुळे शासकिय रेशन नाही तसेच…

वसई-कोळीवाड़ा येथील रहमतुल्लाह इमारतीसभोवती कचरा ?

वसई : वसई-कोळीवाडा प्रभाग-113 येथील रहमतुल्लाह इमारतीसभोवती मागील काही महिने प्रचंड कचरा सचला असल्याने या इमारतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वसई-विरार महापालिकेला याबाबत तक्रारी करूनही कोणतीही पावले उचलली जात…

विजय नगर विरार पूर्व येथील तब्बल साडेचारशे कुटुंबांचे उपासमारीमुळे हाल बेहाल ?

कित्येक घरातील लहान मुले सुद्धा दोन दोन दिवस अन्नावाचून उपाशी ? जगण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी श्री कैलास शिंदे आणि वसई तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे मदतीची याचना ? विरार पूर्व येथील विजय…

विरार बोळींज नाक्यावरील मटण विक्रेत्यांकडून सर्व सामान्य ग्राहकांची लूट ?

सोशल डिस्टेनसिंगचे सर्व नियम फाट्यावर मारून विरार बोळींज नाक्यावरील मटण विक्रेत्यांकडून ७०० रुपये किलो दराने मटण विक्री सुरू आहे. मटण विक्रेत्यांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी ठराविक अटी आणि शर्तीवर शासनाकडून परवानगी…

जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा पुढाकार !

वसई : कैलास रांगणेकर वसई तालुक्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यासहित वसई विरार शहर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. यात प्रमुख अडचण जागेची कमतरता असल्याचे…

वसई-पापड़ी येथील रामफेर यादव रेशनिंग दुकानांत सामाजिक अंतराचे नियम मोडीत ? :- तसनिफ शेख

वसई : राज्य सरकारने 1 एप्रिलपासून रेशनिंग दुकानांत धान्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे धान्य घेण्यासाठी नागरिक रेशन दुकानांत गर्दी करत असून; नागरिकांच्या गर्दीमुळे वसई-पापड़ी येथील रामफेर यादव आणि बचत…

कोरोना’ आवश्यक काळजीबाबत धिंदवड़े

विरार मनवेल पाडा येथे गर्दीच गर्दविरार : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचे गांभीर्य विरारमधील नागरिकांत प्रचंड कमी झालेले आहे. अत्यावश्यक चीजवस्तू घेण्याच्या नावाखाली सगळेच रस्त्यावर गर्दी करत असल्याने सरकारने लागू केलेल्या…

कोरोनाच्या निमित्ताने आज जगासमोर संकट उभे आहे. अशात आपल्या देशात तर धार्मिक तेढही निर्माण होताना दिसते आहे. आणि त्यातून पुन्हा सोशल मिडियावर राजकारण !

अशा वेळी खऱ्या अर्थाने गरज वाटते ती…. असगर अली इंजीनियर यांच्यासारख्या शांतता, जातीय ऐक्य आणि धर्मनिरपेक्षता पुन्हा एकदा समजावून सांगतील, अशा सुधारणावादी व्यक्तिमत्त्वांची! ‘लिव्हिंग फेथ’ हे त्यांचे पुस्तक शांती, सलोखा…

वसई-गांव, कोळीवाडा व हाथीमोहल्ल्यातील नागरिकांचा पालिका प्रशासनाला प्रश्न ? :- तसनिफ शेख

वसई : देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात वसई-विरारमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या 250 ते 300 एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. धक्कादायक बाब म्हणजे सरकारी रेकॉर्डवर यातील एक रुग्ण…

रेशनिंग धान्य वास्तव व कटू अनुभव ?

वसई तहसीलदार कार्यालय पुरवठा विभागाकडून अनेक रेशन कार्ड नव्याने दिले जातात तसेच अनेक रेशनकार्ड विभक्त करून तसेच पत्ता व रेशनिंग दुकान बदलून दिले जातात त्याप्रमाणे दिलेल्या रेशनकार्ड चे गेल्या चार…