अबब…! बोकड़ाचे मटण ८०० रुपये किलो ? :- तसनिफ शेख
वसई : कोरोनाने भारतात शिरकाव केला तेव्हा सर्वात मोठा फ़टका चिकन आणि मटण व्यवसायाला बसला होता. कोरोना प्राण्यातून संक्रमित होतो म्हणून चिकन आणि मटणचा भाव थेट जमिनीला येऊन भिड़ला होता.…
वसई : कोरोनाने भारतात शिरकाव केला तेव्हा सर्वात मोठा फ़टका चिकन आणि मटण व्यवसायाला बसला होता. कोरोना प्राण्यातून संक्रमित होतो म्हणून चिकन आणि मटणचा भाव थेट जमिनीला येऊन भिड़ला होता.…
प्रतिनिधी वसई : वसई-विरार शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सोशल डिस्टनसिंगचे तीनतेरा वाजलेले असताना आता वसई-विरार महापालिकेकडून दुकानदारांसोबत दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. वसई-होळी येथील काही मर्जीतल्या चिकन शॉपना…
प्रतिनिधी वसई : वसईतील सर डी. एम. पेटीट रुग्णालयातील दोन नर्सना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर हे रुग्णालय सील करून; 160 कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात टाकण्यात आले होते. पैकी शुक्रवारी 18…
विरार : वसई-विरार महापालिका मुख्यालयात प्रभारी सहाय्यक आयुक्त (आरोग्य) ही जबाबदारी भूषवणाऱ्या वसंत मुकणे यांची बदली अखेर प्रभाग ‘ब’मध्ये करण्यात आली असून; त्यांच्या जागी प्रभाग ‘ब’मधील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक निलेश…
सध्या कोरोना विषाणू मुळे जगभर हाहाकार मजला असताना भारताला आवश्यक अशी २५००० किलो वजन भरेल एव्हढी औषधे आणि PPE kits Shanghai varun घेऊन परवा सकाळी एक विशेष एअर इंडिया चे…
ऑन ड्युटी पोलिसांची आरोग्य तपासणी सुरू. वसई – शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढतच जात असून अजूनही नागरीक संचारबंदी चे नियम धाब्यावर बसवून स्वैराचार करत असल्याचे आढळून येत आहे. अशातच आपला पोलिस…
वसई-विरार महानगर पालिकेच्या वसईतील सर. डी. एम. पेटीट रुग्णालयातील दोन परिचारिकांना कोरोनाझाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हे रुग्णालय आता सील करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पालिकेने वाऱ्यावर…
वसई : पाचूबंदर येथील वसई मच्छीमार सहकारी सोसायटीच्या आवारात इस्टरनिमित्त चिकनची दुकाने लावण्याची मुभा देण्यात आली होती; मात्र या दुकानांतून चिकन घेतलेल्या काही ग्राहकांनी चिकनमध्ये किडे आढळल्याच्या तक्रारी केल्या असल्याने…
आज बाबासाहेब आंबेडकरांची १२९ वी जयंती.त्या महामानवाला माझा साष्टांग प्रणाम.बाबासाहेब नसते तर आजचा भारत कसा असता या जाणिवेने अस्वस्थ व्हायला होते.बाबासाहेबांनीआधुनिक भारताचा नकाशा बदललेला आहे.त्यामुळे जातीभेदाच्या भिंती पुसल्या जाऊ लागल्या…
वसई : (पुर्वा साळवी ): कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी जाहिर केली. २४ मार्च २०२० पासून सार्या देशासह महाराष्ट्रात टाळेबंदीचे परिणाम गोरगरीब जनतेवर जाणवू लागले आहेत. वसई…