टाळेबंदीमुळे वसईत तबेला मालकांना मोठा आर्थिक फटका मिठाई बनविण्याचे काम ठप्प असल्याने दुधाला असलेली मागणी थंडावली !
वसई : (प्रतिनिधी) : करोनासारख्या महामारीला थोपवण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यात करोनाला हरवण्यासाठी शासनाने 3 मे पर्यंत टाळेबंदी वाढवली आहे. सर्व खाजगी व्यवहार त्यामुळे…
