सर्वधर्म दफनभूमी प्रकरण यशस्वी ?
दिनांक12 सप्टेंबर रोजी, महाराष्ट्र शासनाचे आदेश अनुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेचे अंतर्गत असणारी सर्वे क्रमांक 176/177 गाव मौजे दिवान तालुका वसई जिल्हा पालघर येथे सीआरझेड व पाणथळ दोघांसाठी ना हरकत दाखला…
दिनांक12 सप्टेंबर रोजी, महाराष्ट्र शासनाचे आदेश अनुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेचे अंतर्गत असणारी सर्वे क्रमांक 176/177 गाव मौजे दिवान तालुका वसई जिल्हा पालघर येथे सीआरझेड व पाणथळ दोघांसाठी ना हरकत दाखला…
आदिवासी एकजूट संघटने कडून सातत्याने मनपा पंचायत समीती तहसीलदारांना वारंवार निवेदन देउन मागण्या करून मोर्चे आदोंलन करून सांगत होते की पालघर जिल्हा हा आदिवासी म्हणून जरी घोषीत झाला असला तरी…
वसई विरार शहर महानगर पालीकेच्या हद्दीतील विविध मागण्याकरिता दिनांक १६ सप्टेंबर रोजी विरार एसटी डेपो येथून जकातनाक्याच्या मार्गावरून ईशारा मोर्चा काढून थेट मनपा च्या मुख्य कार्यालयावर धडक देउन विविध प्रश्नांचे…
पेल्हार प्रभाग समिती एफ येथे अतिक्रमण विभागात अनधिकृतपणे नियुक्तीवर असलेला ठेका अभियंता योगेश रविकांत सावंत हा पंधरा हजार रुपयांची लाच घेताना सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2019 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या…
नालासोपारा(एस.रेहमान शेख)जन आशिर्वाद यात्रा करत आदित्य ठाकरेंचाविजय संकल्प मेळावा आज नालासोपारात संपन्न झाला . यावेळी आदित्य म्हणाले ही जन आशिर्वाद यात्रा मागच्या लोकसभा निवडणुकीचा भाग आहे कारण त्या विजयामुळे मी…
गाव मौजे दिवानमान वसई येथील दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जमीन सर्वे क्र.176 व सर्वे क्र.177 या जमीन मिळकती दफन भूमीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे.सदर जागेवर महानगरपालिकेमार्फत आरक्षित भूखंडावर पक्के बांधकाम करुन…
वसई,: मुसळधार पावसात विद्यूत वाहक तारेच्या संपर्कात आल्याने एका विवाहितेला आपला जीव गमवावा लागल्याची दुदैवी घटना रविवारी सकाळी घडली आहे. वसई पश्चिम येथील मुळगांव शांता हाऊस,डिकोन्हा चाळ येथे राहणारी जोत्स्ना…
माननीय शिवसेनाप्रमुखांनी वसई-विरार नालासोपारा येथे भगवा फडकला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली होती. तुमच्या सहकार्याने आपण त्यांची ही इच्छा पूर्ण करू, असा मानस नालासोपारातील लढाईत उतरलेले प्रदीप शर्मा यांनी रविवारी…
प्रतिनिधी : बोळींज सम्राट अशोक नगर येथे वसई-विरार शहर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान स्थापित यशोधरा वस्तीस्थर संघ, बोळींज यांचे संयुक्त विद्यमाने आयुष्यमान भारत…
वसई विरार महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे वसईत तलावात गणपती विसर्जनासाठी ठेवलेल्या तारपामुळे एका बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बूडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे.कृणाल मनोज गुप्ता असे या दुदैवी मुलाचे…