विधानसभा निवडणुकीवर वसईकर जनता बहिष्कार घालण्याचा मनःस्थितीत ?
वसईकरांचे प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत.अनेक आश्वासन राजकीय पक्षांकडून मिळून सुद्धा एसटी, गावे वगळणे, पिण्याचे पाणी चे प्रश्न जसेच्या तसे आहेत, त्यातच वसई पोलिसांनी , जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या श्री…
