गावांच्या प्रश्नांवर महानगरपालिकेला जोरदार झटका मुंबई उच्च न्यायालयात गावे वगळण्याची सुनावणी अंतिम टप्प्यात..!!!
उद्या होणा-या सुनावणीकडे संपुर्ण वसईकरांचे लक्ष …!! २९ गावांच्या प्रश्नावर आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती नायडू त्यांच्या खंडपीठासमोर सरकारी वकील ज्येष्ठ विधितज्ञ व्यंकटेश धोंड यांनी वसई-विरार महानगरपालिकेतून…
