मैत्री संस्थेच्या महाराष्ट्र सचिव पदी फिरोज खान आणि राजेश जाधव यांची नियुक्ती…
मुंबई(प्रतिनिधी)-दिनांक:- 09 /01/2022 रोजी मैत्री संस्था , महाराष्ट्र राज्य याची मिटिंग घेण्यात आली, सदरची मिटिंग ही गांधी बुक सेंटर, भाजी गल्ली शेजारी, नाना चोक, ग्रँड रोड, मुंबई येथे 3.30 वाजता…
दिव्यंगासाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप
वार्ताहर – अनेक दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय विकत घेणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेत मनवेलपाडा सामाजिक संस्था व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शनिवार दिनांक ०८/०१/२०२२ रोजी. सखुबाई…
सत्पाळा ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी के. के. पिंपळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप जयप्रकाश ठाकूर यांची तक्रार !
प्रतिनिधी :पालघर जिल्हा वसई तालुका अंतर्गत सत्पाळा ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी के. के. पिंपळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत माजी सरपंच व माजी उप सभापती पंचायत समिती वसई जयप्रकाश ठाकूर यांनी…
दत्तानी मॉलमधील पंखा फास्टवर महानगरपालिका ही मेहरबान; अग्निशमन दलाचा परवानाच नाही
प्रतिनिधी:वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील दत्तानी मॉलमध्ये चालत असलेल्या पंखा फास्ट या बार व रेस्टॉरंटला अग्निशमन दलाचा परवानाच नसल्याचे उघड झाले असून महानगरपालिका प्रशासनाने सदर प्रकरणी कारवाई…
पोमण येथील अनधिकृत बांधकामांना संरक्षण; नोटिसा बजावून कारवाई नाही! उमर चौधरीला नोटीस का नाही? कितीचा सौदा झाला?
प्रतिनिधी : वसईचे उप विभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी पोमण येथील अनधिकृत बांधकामांना नोटिसा देताना भ्रष्टाचार केला असून ठराविक बांधकामांना नोटिसा दिल्या. मात्र त्यापलीकडे आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.…
उप अभियंता प्रकाश साटमनी बगैर ठराव करून खोलीच्या नूतनीकरण करून जनतेचे लाखो रुपये बिनपुरावा केले वायफळ खर्च ?
प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील महानगरपालिकेची मालमत्ता असलेल्या एका खोलीवर लाखो रुपये बगैर ठराव खर्च केल्याचे आरोप आहे. सदर प्रकरणी सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी…
महिला आर्थिक विकास महामंडळा मार्फत “जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा” कार्यक्रम संपन्न
पालघर दि 7 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्त “जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा कार्यक्रम जिल्हा कार्यालय पालघर कडून सावरखांड, ता. वाडा येथे आयोजित करण्यात आला…
पालिकेच्या शहरातील मालमत्ता किती याचा शोध घेण्यासाठी स्थापन केलेला मालमत्ता विभाग कागदोपत्री असल्याचे उघड झाले आहे !
वसई/ विरार : पालिकेच्या शहरातील मालमत्ता किती याचा शोध घेण्यासाठी स्थापन केलेला मालमत्ता विभाग कागदोपत्री असल्याचे उघड झाले आहे. कारण मालमत्ता विभागाला परिपूर्ण आणि चुकीची माहिती देऊन अनेक मालमत्ता गायब…
