कोरोना काळात बविआ-शिवसेनेने वसई-विरारमध्ये नागरिकांसोबत चालवलेल्या जाचाचा ‘कार्यक्रम करा’ देवेंद्रजी: उत्तम कुमार
◆ बहुजन विकास आघाडी म्हणजे सत्ता पिपासू पक्ष: उत्तम कुमार ◆ भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन वसई : श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उसगाव…
युवकांसाठी रहमत नगर बनत आहे नशेचा अड्डडा :- रिपाई पालघर युवा जिल्हाध्यक्ष शफीकुर रहमान शेख (जाजी)
नालासोपारा रहमत नगर मध्ये तरुण सार्वजनिक गल्ली रस्त्यावर उभी असलेली रिक्षा गाडी आदी. या ठिकाणी बनले अड्डे अशा ठिकाणी ते सहज नशा करत आहे अश्यामुळे आजची तरुण पिढी सज्जनांची संगत…
समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा.. :- राज नागरे
नालासोपारा पूर्वेला फ्लायओव्हर ब्रिज खाली भाजी विकणाऱ्या एका वयोवृद्ध आईने आपल्या तरुण मुलीची हकीकत सांगितली कि साहेब माझी मुलगी किरण सोलंकी वय 28 वर्ष ही भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करते…
कॊरोना रुग्णांना मदत करणारी संस्था-किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट
वसई,दि.3 – मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक सामाजिक संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरिने लोकांची मदत करीत आहे. अश्याच एका संस्थेने रात्र दिवस रुग्णाची सेवा करून अनेकांना जीवदान…
2021-22 हे वर्ष “उत्पादकता वर्ष” म्हणून साजरे होणार -पालकमंत्री दादाजी भुसे
◆ फळभाज्या, रानभाज्या उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन ◆ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी ◆ कृषी ग्रामविकास समितीची स्थापना पालघर दि.1:- (जिमाका पालघर) : गेल्या वर्षी साधारण 23 कोटी रुपयांचे पिक कर्ज…
पार्कींग प्लाझा कोविड केंद्रातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण
३०० ऑक्सिजन बेड्स वाढवणे शक्य होणार असल्याने कोविड सेंटर होणार स्वयंपूर्ण ठाणे दि 1 : ज्युपिटर हॉस्पिटल शेजारी उभारण्यात आलेल्या पार्किंग प्लाझा कोविड केअर सेंटरमधील दोन ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन आज,…
गरजू रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे… – पालकमंत्री दादाजी भुसे
जिल्हा ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्पला चालना दयावी पालघर दि 1 : कोव्हीड रुग्णाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी गरजू रुग्णांना ऑक्सीजन पुरवण्यासाठी नियोजन करावे. तसेच जिल्हा ऑक्सीजन बाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी…
प्रोजेक्ट आरोग्यम -पालघर जिल्ह्यासाठी बाईक ॲम्बुलन्स
जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आ. श्रीनिवास वनगा आणि जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते बाईक ॲम्बुलन्स चे अनावरण करण्यात आले. अलर्ट सिटीझन फोरम यांच्या आणि स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय…
” कोरोनात सामान्य स्थरवरचा पत्रकार उपेक्षित का ?” :-कर्मविर स्नेहा जावळे
करोनाने सर्वांचेच जिवन बदलले , पत्रकार ही कामामुळे जिवानिशी गेले पण त्यांना कोणी वाली नाही मिळाले .पत्रकार हा समाजाचा अविभाज्य घटक आहेच आणि तो ही तितकाच महत्वाचा आहे जितके बाकी…
