बाप रे ! विरारहून कोकणात जाण्यासाठी २२०० रुपये तिकीट!

◆ कोकणवासियांचा मनस्ताप वाढला ? विरार : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या अनुषंगाने वाढत जाणारा ‘लॉकडाउन’ यामुळे वसई-विरारमधील नागरिक धास्तावले आहेत. याचाच फायदा उठवत खासगी ट्रैवेल्सनी कोकणात जाण्यासाठी सोय उपलब्ध…

छोट्या शौर्यची वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीला रु. 14 हजारांची मदत !

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने मदतीचे आवाहन समाजातील घटकांना केले आहे. वसईच्या अतिरिक्त अधीक्षक विजयकांत सागर यांचे पुत्र चि. शौर्य विजयकांत सागर…

अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुंबईतच व्यवस्था करा ?

◆ “सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांची उच्च न्यायालयात याचिका! ◆ कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणी निवास व्यवस्था करण्याच्या मागणी! विरार – वसई विरारसह पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.वसई-विरार शहरात…

गुजराती वर्तमानपत्र संपादकाची तत्काळ सुटका करा !

◆ गृहमंत्री अमित शहांना एनयुजे आय व डिजेएने पत्र पाठविले! ◆ एनयुजे महाराष्ट्र नेही सन्मानपूर्वक सुटकेचे केले समर्थन! नवी दिल्ली. आयपीसी कलम १२४ ए (देशद्रोह) आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम…

लाँकडाऊन हटवा ?- ऍड.नोएल डाबरे

भारतात कोरोना व्हायरसचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत.सत्तर हजारांचा आकडा पार झाला आहे.ईंग्रजीमध्ये एक्सपोनेन्शियल कर्व्ह नावाची एक संकल्पना आहे. रेषा जेव्हा छप्पर फाडुन पुढे पळते तेव्हा तिला एक्सपोनेन्शियल कर्व्ह आलेला आहे…

एनयुजे महाराष्ट्रची देवगावकरांना साथ !

देवगाव हे गाव भंडारदरा येथूनअर्ध्या तासाच्या अंतरावर आहे,परंतु आडमुठ्या प्रशासनाच्या कारभारामुळे या गावातील गौतम नगर वस्तीत 15 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नाही. ही बाब मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ…

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मजुरांची ट्रक, टेम्पो मधून जीवघेणी वाहतुक ?

◆ परप्रांतीय मजुरांचे लोंढे UP,MP च्या दिशेने रवाना ! ◆ शासनाच्या नियोजनशून्ह कारभारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती ? ◆ किचकट व वेळखाऊ प्रक्रियेमुळे मजूर हतबल ! वसई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…

पायी आणि अवैध वाहनांतून धोक्याचा प्रवास जनतेने थांबवावा ?

राजस्थान, उत्तरप्रदेश आणि ओरिसासाठी सहा ट्रेन वसईतून सुटणार—- स्वप्नील तांगडे, प्रांत अधिकारी, वसईवसई:- मजूर, कामगार वर्ग आणि अन्यही नागरिक अजूनही मोठ्या संख्येने पायी किंवा टेम्पो, ट्रक अश्या अवैध वाहनांतून धोकादायक…

एटिएम सेंटर ठरू शकतात कोरोनाचा प्रसार करण्यास कारणीभूत ?

वसई(अतुल साळवी):सध्या सार्‍या देशात कोरोना ने धुमाकुळ घातला आहे. प्रशासन विविध माध्यमातून सोशल डिस्टंस ठेवण्याचे आवाहन करीत आहे. जनतेने एकमेकांपासून किमान एक मिटरचे अंतर ठेवावे , तोंडावर मास्क घालावे, सेनिटायझरने…

मोज गणातील पं.स.सदस्य ठरत आहेत जनतेच्या अपेक्षांना सार्थकी

वाडा (मनोज बुंधे)तालुक्यातील मोज गणातून निवडून आलेले पं.स.सदस्य सागर ठाकरे हे जनतेच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षांना सार्थकी ठरत अनेक विकास कामे आपल्या भागात व्हावीत यासाठी प्रयत्नशील दिसून येत आहेत.यामध्ये मुख्य समस्या…