पालघर पोलीस अधिक्षक गौरव सिंग हे तर अभिनंदनास पात्र !

◆ आपल्याच राज्यातील नागरिकांना मारण्यासाठी काट्यांना तेल लावा असे चॅनलवर येऊन सांगणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल पालघर जिल्ह्यात दोन साधूंवर व त्यांच्या ड्रायव्हर झालेल्या हत्याकांडच्या घटनास्थळी म्हणजे गडचिंचले…

रिपब्लिकन पक्षाचे नेते डॉ.राजेंद्र.गवई ,मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सर्व प्रमुख राजकिय पक्षाचे प्रमुख नेते, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांसमवेत महत्त्वपूर्ण ई-भेटीत …

आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली. त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय नेते मा.डॉ.राजेंद्र गवई साहेब यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते.…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची कोरोनाशी लढणाऱ्या राज्य सरकारला आर्थिक मदत

आपला भारत देश आज कोरोना विषाणू संसर्गाशी लढत आहे. महाराष्ट्र सरकारही फार चांगल्या रीतीने कोरोना आजारावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अश्या गंभीर परिस्थितीत प्रत्येकाने प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.…

कोरोना फैलावणार :- ऍड नोएल डाबरे

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा पन्नास हजारावर जाऊन पोहचला आहे.केवळ दोन महिन्यात कोरोनाने भारतभर हातपाय पसरलेले आहेत.भविष्य भितीदायक आहे.याला कारण काय आणि यावर उपाय काय याचा गांभीर्याने विचार करण्याची ही वेळ आहे.त्याअगोदर…

वसई विरार महानगरपालिका अंतर्गत फिवर क्लिनिक ची सुरवात !

सर्दी, खोकला, तापग्रस्त रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा वसई विरार :देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे त्याच बरोबर आपल्या मनपा अंतर्गत देखील कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढत आहे. मनपा प्रशासन…

जैस्वाल सामाजिक संस्थांकडून ५००० कुटुंबीयांना मोफत अन्नधान्य वाटप

प्रतिनिधी:- कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनचा सामना करताना जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपत चालल्याने अनेकांचं कंबरडं मोडलं आहे. यामुळे जैस्वाल सामाजातील अनेक संस्थांनी मुंबई, ठाणे, पोईसर, बोईसर आणि अलिबाग परिसरातील जवळपास पाच हजार…

निर्मळ गावातील सामाजिक कार्यकर्त्याच्या घरावर 60 ते 70 जणांचा हल्ला ?

वसई : (प्रतिनिधी) : नालासोपारा पश्‍चिमेतील निर्मळ गावात काल (दि.5 मे) शेजारील कळंब गावातील 60 ते 70 जणांनी उत्तर भारतीय मजुरांना त्यांच्या गावी जाता यावे म्हणून प्रथमत: अर्ज भरण्याची खटपट…

वसई वाहतूक विभागाची धडक कारवाई; 11787 केसेस 1602 वाहने जप्त; 61 लाख 57 हजार 800 रूपयांचा दंड वसूल !

वसई : (प्रतिनिधी) : पालघर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी विनाकारण रस्त्यांवर भटकणार्‍या वाहनचालकांवर जप्तीचे आदेश दिल्यानंतर पालघर जिल्हा व वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक पोलिसांनी कारवाईला सुरूवात…

…. तर कारगिल नगरची धारावी होईल ?

अखेर कधी नव्हे; ती भीती खरी ठरलीच. विरार-कारगिल नगर येथील चौकात गरुवारी कोरोनाचा संशयित सापडला. सकाळी 11 च्या सुमारास महापालिकेची एक रुग्णवाहिका या रुग्णाला न्यायला आली; तेव्हा या चौकात नेहमीसारखाच…

वसई-विरार शहरातील पावसाळापूर्व कामे ३० मेअखेर पूर्ण होणार!

प्रतिनिधी विरार : वसई-विरार शहरातील पावसाळापूर्व कामे ३० मेअखेरपर्यंत पूर्ण होतील, असे आश्वासन वसई-विरार महापालिकेच्या वतीने मंगळवारी देण्यात आले. वसई-विरार महापालिका मुख्यालयात मंगळवारी या कामांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली.…