कोरोनाचा वाढता प्रभाव पालघरसह अनेक शहरे रेड झोन मध्ये !

वसई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने कोरोनावर मात करण्यासाठी अनेक उपाय योजना आखल्या आहेत. १४ तारखेचा लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाला आता पळती देऊन ३० एप्रिल पर्यंत वाढ झाली आहे.मुंबईसह अनेक…

लॉकडाऊनच्या कालावधीत औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांच्या बिलातील स्थिर आकार ३ महिन्यांसाठी स्थगित

नागपूर, दि.१२ एप्रिल २०२०: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी…

आता कोरोनाबाधितांची तपासणी होणार डिजीटल स्टेथोस्कोपने !

मुंबई : कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या तपासणीसाठी डॉक्टर किती तरी वेळा त्यांच्या संपर्कात येतात. त्यातील एक तपासणी म्हणजे स्टेथोस्कोपने तपासणी. ज्या रुग्णांपासून आपण सर्व जण दूर राहत आहोत, मात्र…

आस्थापनेवरील सर्व कामगारांना व कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतन अदा करावे असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आवाहन केले !

पालघर दि. ११ : विषाणूचा संसर्ग व प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशामध्ये तसेच राज्यामध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने पालघर जिल्हयामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश…

संपूर्ण जग मूर्ख आहे; शहाणे आहेत ते फ़क्त वसईवाले ? :- तसनिफ शेख

मित्रांनो…. संपूर्ण जग लॉकडाउनमध्ये पडले आहे. जगातील सगळी माणसे घरात आहेत. जगातले सगळे व्यवहार थांबले आहेत. जो तो आपल्या परीने काळजी घेतोय आपली आणि आपल्या माणसांची. कोरोनाचा संसर्ग होऊ नये…

नालासोपाऱ्यात रहमत नगर विभागास सह-आयुक्त विजय चव्हाण यांची भेट !

(नालासोपारा: एस.रहमान शेख) आज संपूर्ण देशावर कोरोनासारख्या महामारीचे संकट असताना देखील काही विविध धर्माचे संभ्रमित नागरिक या संकटाला मात देण्यासाठी शासनाचे उल्लंनघन करण्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.अशा परिस्थितीवर नागरिकांना…

प्रभारी सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांनाच ‘कोरोना’बाबत गांभीर्य नाही ?

वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जावेत, यासाठी वसई-विरार महापालिकेने चिमाजी आप्पा मैदानात भाजी बाजार सुरू करून दिला होता. तर इतर ठिकाणी लागणारे भाजी…

चिकनमध्ये अडकला वसई-पाचूबंदरवासीयांचा जीव ?

वसई : वसई-पाचू बंदर येथील मासळी मार्केटमध्ये शुक्रवारी भवलेल्या भाजी मार्केटमध्ये महिलांची झुंबड़ उडून चेंगराचेंगरी झाली होती; मात्र यातून पालिका अथवा वसई सहकारी मच्छीमार सोसायटीने शहाणपण घेतलेले दिसत नाही. शनिवारी…

भाजी घेण्यासाठी महिलांची झुंबड़; सामाजिक अंतराला तिलांजली

वसई : वसई-पाचूबंदर येथील मासळी बाजारात शुक्रवारी सकाळी भाजी घेण्यासाठी महिलांची झुंबड़ उडाली होती. या वेळी ‘सामाजिक अंतरा’चे नियम अक्षरशः मोडीत निघाल्याने चेंगराचेंगरी होऊन काही महिलांना दुखापत झाल्याची माहिती आहे.…

सांगली जिल्ह्यात नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या सहकार्याने उत्तरप्रदेश व नाशिकमधील छोटे उद्योग करून जगणाऱ्या कुटुंबांना अन्नदान

जीवन मोरे यांचे पुढाकाराने १००जणांना भोजन! नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या सहकार्याने सांगली जिल्ह्यातील दिघंची येथील सामाजिक कार्यकर्ते जीवन मोरे यांनी लॉकडाऊन काळात दिघंची परिसरात मुलाबाळांसह अडकलेल्या सुमारे शंभर लोकांना…