सपोनि संदीप सानप यांचे ह्रदयविकाराने निधन !
दु:खद बातमी ! सपोनि संदीप सानप यांचे ह्रदयविकाराने निधन नाशिक येथे होणार अंत्यसंस्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसंत सानप यांचे…
पुस्तकावर बंदी घालण्याची तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी ?
वसई : काँग्रेसच्या कार्यक्रमात वाटप करण्यात आलेल्या पुस्तकातून सावरकरांची बदनामी करण्यात आली आहे. या पुस्तकावर महाराष्ट्रात तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी…
काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल राजीनामा देण्याच्या तयारीत ?
जालना (स्नेहा जावळे) । काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या पडत्या काळात मी काँग्रेससोबत राहिलो. संकटाच्या…
सि.ए.ए व एन.आर.सि विरोधात बहुजन महापार्टीचे महाआंदोलन
आजाद मैदानावर 6 जानेवारी रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन ? मुंबई : सि.ए.ए व एन.आर.सि विरोधात मोठ्या प्रमाणात देशभरात विरोध होत…
खेळाचे मैदान लग्न समारंभासाठी; खेळाडूंमध्ये नाराजी ?
नालासोपारा : विरार पश्चिमेकडील आगाशी गावातील पुरापाडा येथे असलेले एकमेव जुने मैदान महानगरपालिकेने लग्न समारंभासाठी भाड्याने दिल्याने तब्बल १५ दिवसांपासून…
अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का ?
मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली…
मद्यपी वाहनाचालकांवर वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई ?
12 महिन्यांत 1 लाख 6 हजार 277 केसेस करून 4 करोड 20 लाख 42 हजार 400 रुपयांचा दंड केला वसूल नालासोपारा (प्रतिनिधी) :- वसई…
महिलेच्या सांगाड्याचे गूढ उकलले ?
नालासोपारा (प्रतिनिधी) :- पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या आरोपी पतीने दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून खून केलेला मृतदेह गोणीत भरून मुंबई अहमदाबाद महामार्गावरील…
लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समितीच्या पदाधिकार्यांची निवड शहराध्यक्षपदी काते तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी सकट यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समितीच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काते तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी…
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत अद्याप शासनाचा निर्णय नाही -जिल्हाधिकारी
कोल्हापूर (प्रतिनिधी): ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज मुद्दल आणि व्याजासहित दोन लाखांपर्यंत आहे असे शेतकरी महात्मा जोतीबा फुले कर्जमाफी योजनेस पात्र…