रास बिहारी एनयुजेचे अध्यक्ष तर मोहंती सरचिटणीसपदी बिनविरोध !
नवी दिल्ली :नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् (इंडिया) निवडणुकीत ज्येष्ठ पत्रकार रास बिहारी (दिल्ली) यांची अध्यक्ष तर प्रसन्ना मोहंती (ओडिसा) सरचिटणीस म्हणून निवडले गेले आहेत. इंटर नँशनल फेडरेशन आँफ जर्नालिस्टस् (ब्रुसेल्स)…
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे आयोजित बैठकीत पालघर जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, नगरविकास, जलसिंचन प्रकल्प, वीज या बाबींचा आढावा घेतला. या बैठकीस पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव अजोय मेहता तसेच स्थानिक आमदार उपस्थित होते.
●आदिवासींमधील बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण तसेच कुपोषण मुक्तीच्या अनुषंगाने स्थापन कृती दलाकडून आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील खाटांच्या क्षमतेत वाढ व श्रेणीवर्धनाच्या प्रस्तावांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश…
आ.गीता भरत जैन यांनी खालील विषयावर विधान सभेत औचित्याचा मुद्दा मांडला ?
आज दिनांक 03 मार्च 2020 रोजी आ.गीता भरत जैन यांनी खालील विषयावर विधान सभेत औचित्याचा मुद्दा मांडला. “मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील जमिनीचा विकास करताना विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या डी.पी. रोड,…
वारली चित्रकलेचा जनक जिव्या सोमा मशे
जन्मः १३ मार्च, १९३१लाखो घरांतील ड्रॉईंग रुमच्या भिंती ज्या वारली चित्रसंस्कृतीने सजल्या त्या चित्रकलेचे जनक जिव्या सोमा मशे. ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवरील ही कला सातासमुदापार पोहचविण्यात मशे यांचा सिंहाचा वाटा…
युवाशक्ती फाऊंडेशन कडुन नायगाव पुर्वला सॅनेटरी पॅडचे वाटप !
युवाशक्ती फाऊंडेशन नायगाव पुर्व भागात सातत्यानी कार्य करत असते ; काल दि.१ मार्च ला नायगावच्या युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी गरजु महिलांसाठी सॅनेटरी पॅकचे वाटप करण्यात आले व महिलांना मासिक पाळीच्या बाबतीतल्या शंका…
रश्मी ठाकरे दैनिक सामनाच्या संपादक !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ.रश्मी ठाकरे या दैनिक सामनाच्या संपादक असणार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामनाचे संपादकपद ठेवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे आता सौ.रश्मी ठाकरे या सामनाच्या…
समाजाला उत्सवी रंजनवादी नव्हे, तर वास्तवतेच्या अंजनवादी प्रबोधनाची आज गरज !
वसई, दि. 29(वार्ताहर) :माणसे आज केवळ वयाने वाढताहेत मात्र विकसित झालेली दिसत नाहीत. अतिसुखाचे दारिद्र्य सर्वत्र फोपवल्याने समाधानाने जगण्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संघर्ष करण्याची उर्मी आणि वृत्ती संपवली…
भाजपा वसई रोड मंडळ आयोजीत कार्यक्रमात नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचा एल्गार ?
वसई : वसई-विरारच्या जिल्हाध्यक्ष पदी नालासोपार्याचे राजन नाईक यांची वर्णी लागल्यानंतर काल भाजपा वसई रोड मंडळककडून अध्यक्ष उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली राजन नाईक यांचा शुभेच्छा व नागरी सत्कार करण्यात आला.…
दहशतवाद विरोधी पथकाकडून दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधीत गुंडाच्या मुसक्या आवळल्या ?
वसई, प्रतिनिधी : पालघर दहशतवाद विरोधी पथकाकडून दाऊद इब्राहिम टोळीशी सबंधीत अख्तर कासब अली मर्चंट ( वय 56) या कुख्तात गुंडाला नालासोपारा पकडण्यात यश आले आहे. अख्तर मर्चंट हा दाऊद…
नवनियुक्त भाजपा जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांना भावी वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा : उत्तम कुमार
वसई : अनेक दिवसांपासून भाजपच्या संघटनात्मक निवडणूक राज्यभरात चालु होत्या यामध्ये काल वसई-विरार जिल्हाध्यक्ष पदी नालासोपाऱ्याचे राजन नाईक यांची वर्णी लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा वसई रोड चे अध्यक्ष उत्तम…
