Latest Post

युवाशक्ती एक्सप्रेस वर्ष ७ वे अंक ५ वसई विरार महापालिकेत घन कचरा विभागात भ्रष्टाराचा सुगंध ! मृतकांच्या नावाने पैसे उकळण्याचा ठेकेदारांचा घाट ?समाजसेविका रुबिना मुल्ला यांना माहिती देण्यास महापालिकेची टाळाटाळ,लोकायुक्त कार्यालयाकडून संबंधितांवर कारवाई होणार ? वसई विरार महापालिका अखत्यारीतील राजीवलीतील आरसी मारुती विद्यालयाच्या इमारतीच्या अनधिकृत बांधकामाला कोणाचा आशीर्वाद ? सामाजिक कार्यकर्ता जावेद खान यांची संबंधितांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी वसईतील सातिवलीतील राजदीप इंडस्ट्रीत अनधिकृतपणे सुरू असलेल्या बांधकामावर कारवाईसाठी आयुक्तांना साकडे… भाजपाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त “सम्मान अभियान” अंतर्गत मेगा मेडिकल कॅम्प संपन्न

महापालिकेच्या हलगर्जीपणा मुळे बारा वर्षीय मुलाचा मृत्यु ?

वसई विरार महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे वसईत तलावात गणपती विसर्जनासाठी ठेवलेल्या तारपामुळे एका बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बूडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना…

सुपरकॉप प्रदीप शर्मा शिवसेनेत ! नालासोपारात बिग फाईट उद्धव यांनी दिले संकेत…

मुंबई (प्रतिनिधी)अनेक चांगली लोकं शिवसेनेत येतायत. नालासोपारा साठि आमच्या  कडे चांगला उमेदवार आहे. ते नवीन काही घडवू पाहत आहेत. त्यांना…

दलित पँथर जव्हार,मोखाडा तालुका कमिटीची फेर निवड व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या !

प्रतिनिधी : दलित पँथरचे जव्हार मोखाडा या तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणात विस्तार व प्रभावात वाढ होत असून,परिणामी अनेक कार्यकर्ते पँथर मध्ये जाहीर…

युवाशक्ती फौंडेशन तर्फे नालासोपारा मध्ये संदल मिरवणूक संपन्न !

मजहब्ब नही सिखाता आपसमें बैर रखनावो खुदा भी है, भगवान एक रुप अनेक नालासोपारा पूर्व रहमत नगर युवाशक्ति फाउंडेशन च्या…

विधानसभा निवडणुकीवर वसईकर जनता बहिष्कार घालण्याचा मनःस्थितीत ?

वसईकरांचे प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत.अनेक आश्वासन राजकीय पक्षांकडून मिळून सुद्धा एसटी, गावे वगळणे, पिण्याचे पाणी चे प्रश्न जसेच्या…

राजोडी येथे आरोग्य माता वेलंकनी यांचा सण उत्साहात साजरा…

प्रतिनिधी : दि. ८ सप्टेंबर २०१९ रोजी कळब-राजोडी येथील आरोग्य माता वेलंकनी यांचा सन दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा अती…

पालघर एसपी चले जावं आंदोलन अधिक तीव्र करणार ?

महापालिकेने बांधलेली सर्वधर्मीय स्मशान भूमी तोडल्याने जनतेच्या सुमारे११ कोटी रुपयांचा चुराडा झाला.ते जनतेचे कररूपी पैसे परत यावेत म्हणून मी वसईकर…

वसई-विरार बुडाले, मी नाही पाहिले! निरी, आयआयटी अहवालाची अंमलबजावणीच बोगस?

वसई-विरार महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे टोलेजंगी इमारतींचे रान असलेले शहर वारंवार पाण्याखाली जात आहे. या पूरपरिस्थितीत नागरिक व व्यापारी सातत्याने…

You missed