आता आंदोलन रस्त्यावर उतरून जनतेमधे घेऊन जाणार – मिलिंद खानोलकर

32 दिवसापासुन एडवोकेट अशोक वर्मा,एडवोकेट अनिल चव्हाण,पत्रकार किसनदेव गुप्ता व अनेक कायदाप्रेमी नागरिक हे वसई सनसिटी मधील सर्वधर्मीय दफनभूमिच्या निर्माणकार्यात झालेल्या सुमारे 11 कोटी रुपयांच्या जनतेच्या पैशांचा अपव्यय कारणाऱ्यांवर गुन्हे…

आगाशी आंबेडकर नगर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न।

प्रतिनिधी : गुरूवार दि. १५ आँगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून युवा विकास आघाडी (आगाशी) व जयभिम मित्र मंडळ (आंबेडकर नगर, आगाशी) यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन…

मी वसईकर अभियानचे रक्त क्रांती अभियान…..

आज १५ऑगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र दिनी मी वसईकर अभियानाच्या वतीनं रक्त क्रांती अभियान वसईत राबविण्यात आलं.वसई डी वाय एस पी ऑफिसच्या प्राणांगणात राष्ट्रध्वजाला सलामी देऊन व राष्ट्र गीत गाऊन करण्याचं…

केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषित करून महाराष्ट्र राज्याला आर्थिक मदत द्यावी “अभी नही तो कभी नही” :- शमशुद्दीन खान

कोल्हापूर, सातारा, व सांगली या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली असल्याने केंद्र शासनाने राष्ट्रीय आपत्ती घोषित करून पुर स्थितीतील सर्व नागरिकांसाठी जेवण पाणी वैद्यकिय सुविधा, शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ , पुरात…

सारंग मित्र मंडळ आणि अपंग जनशक्ती तर्फे शाळेतील 40 लहान मुलांना पाटी पेन्सिल वाटप!

मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सारंग मित्र मंडळ आणि अपंग जनशक्ती संस्था यांच्या वतीने वसई पूर्व येथील तारकेनगर या गावातील बालवाडीत मधील 40 लहान मुलांना पाटी व पेन्सिल देण्यात आल्या.तसेच…

वसईत शिक्षण विभागाचा अंदाधुंदी कारभार ?

अनधिकृत शाळांवर फौजदारी ऐवजी जुजबी स्वरूपाची कारवाई?:- शमसुद्दीन खान वसई(प्रतिनिधी)-वसई तालुक्यातील अनधिकृत शाळांविरोधात शिक्षण विभागाने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.पण सदर कारवाई जुजबी स्वरूपाची असल्याचे समोर येत आहे.…

दहीकाला उत्सवाचे बक्षीस देणार पूरग्रस्तांना! नालासोपारा-निळेगाव येथील गावदेवी गोविंदा पथकाचा संकल्प…

प्रतिनिधी विरार, दि. 12 – या वर्षी झालेल्या मुसळधार वृष्टीत कोल्हापूर, सांगलीसह कोकण परिसर उद्ध्वस्त झाला आहे. या ठिकाणी आलेल्या महापुरात अनेक संसार उघड्यावर आले आहेत. शेतीचेही नुकसान झाले आहे.…

जिल्हयात उदभवलेल्या पुरपरिस्थीतीचे पंचनामे 15 ऑगस्ट पुर्वी करावे!

पालघर : जिल्हयात उदभवलेल्या पुरपरिस्थीतीचे पंचनामे 15 ऑगस्ट पुर्वी करावे , पुरपरिस्थीती निर्माण झालेल्या भागात औषधांचा तसेच जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा कमी पडू देवू नका असेही त्यांनी सांगीतले. नदी व खाडी…

बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळाची पूरग्रस्त नागरिकांना एक लाखाची मदत

प्रतिनिधी विरार : या वर्षी झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक भाग पुरात वेढले गेले. या पुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हे संसार उभे करण्यासाठी; त्यांना मदतीचा हात देण्यासाठी विरार…

काॅटनकिंग तर्फे जनसहयोगाचे आवाहन

आस्मानी संकट महाराष्ट्रतल्या काही जिल्ह्यात कोसळले. त्यासाठी संवेदनशील जनतेला काहीतरी मदत स्वत: तर्फे गरजु पर्यंत पोहचवण्याची ईच्छा आहे पण मार्ग नाही अशी परिस्थिती आहे.*कोल्हापूर_सांगली_चिपळूण व सातारा जिल्ह्यातील* पाणी जसे ओसरु…