रिक्षाभाडेवाढीसंदर्भात सरकार सकारात्मक!
उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती महेश कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश प्रतिनिधी विरार – ‘रिक्षा भाडेवाढीसंदर्भात सरकार सकारात्मक आहे. या मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने लवकरच बैठक आयोजित करून निर्णय घेतले…
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान…
२६/०९/२०२२ते ०५/१०/२०२२ या कालावधीत नवरात्री उत्सवाच्यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व विभागांच्या मदतीने “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येणार असून १८ वर्षांवरील सर्व महिला, माता व गरोदर स्त्रिया…
सदनिका (फ्लॅट) खरेदी करताना ! लक्षात ठेवायच्या गोष्टी. :- ॲड. संदीप केदारे.
१. Carpet area (कार्पेट एरीया – चटई क्षेत्र) –कार्पेट एरीया म्हणजे प्रत्यक्षात वापरात येणारी जागा.याचा अर्थ असा की फ्लॅट मधील जेवढी जागा आपण प्रत्यक्षात राहण्यासाठी वापरु शकतो ती जागा. सोप्या…
झीरो : एफआयआर !! – ऍड. संदीप केदारे
ॲड. संदीप केदारे यांच्या रितसर प्रयत्नांमुळे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे, कोणत्याही प्रकारे हद्दीचा वाद घालून एफआयआर नोंदवणे टाळाटाळ न करता आशावेळी “झेरो एफआयआर” नोंदवावा! मात्र, आजही त्याला वाटाण्याच्या अक्षता दाखवून,…
महार वतन जमीन… :- ऍड. संदीप केदारे
महाराष्ट्रात अस एकही गाव नाही जिथे महार वतनाची जमीन नाही .ह्या जमिनी वतनात मिळाल्या कशा तर तर पूर्वी the bombay hereditary act 1874 कायदा होता .त्यानुसार बारा बलुत्यांना ह्या वतनाच्या…
आगरी सेनेच्या पाठपुराव्याला यश…
कणेर ते कोशिंबे गावाच्या काँक्रीट रस्त्याचे काम सुरू करण्याचे आयुक्तांचे आदेश विरार, प्रतिनिधी: आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असलो तरी आजही अनेक गावे मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. विरारजवळील…
नालासोपारा पश्चिमेतील टाकी पाड्यातील रस्ते खडेयुक्त जलमय…
नालासोपारा, (प्रतिनिधी)ः नालासोपारा पश्चिमेकडील टाकीपाडा येथील करारी मील जवळ रोजच्या येणा-जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने येथील रहिवाश्यांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे त्यामुळे येथील…
गौतम नगर, निर्मळ गावात तालुका विधी सेवा समिती (वसई) आणि वसई वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबीर संपन्न…
प्रतिनिधी : रविवार दिनांक १८.०९.२०२२ रोजी गौतम नगर, निर्मळ गावात तालुका विधी सेवा समिती, वसई आणि वसई वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबीर कार्यक्रम संपन्न झाले. सदर कार्यक्रमाला…
खराब रस्ता व खड्या मुळे काँग्रेस पक्षाने खानीवडे टोलनाका केला बंद…
मागील तीन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र 48 वरील जिवघेणे खड्डे बुजविले जात नाहीत म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांनी…
निर्माण वस्ती स्तर संघांकडून चालक दिन साजरा….
वसई वसई विरार शहर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत,दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत निर्माण वस्तीस्तर संघा मार्फत वाहन चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.देशातील दळणवळण व परिवहन क्षेत्रातील…
