प्रदीप भिडे यांचा अल्पपरिचय…
.जन्म. ९ नोव्हेबरगेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार’ आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज व प्रसन्न मुद्रा असलेले, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस दाखवलेले,…
अज्ञानाचा फायदा घेऊन स्थानिकांनी लुबाडल्या शेतकऱ्यांच्या जमिनी… महसूल अधिकारी यांनी दिली साथ, शेतकरी यांचा प्रत्रकार परिषदेत आरोप
पारोळमुंबई – वडोदरा राष्ट्रीय महामार्ग मध्ये परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची जमीन बाधित झाली असून मागील काही दिवसांमध्ये बनावट कागदपत्रे बनवून शेतकऱ्यांची फसवणूक व लुबाडणूक झाल्याप्रकरणी ‘विजया फार्म, घोटगाव, अंबाडी, ता. भिवंडी,…
पनवेल येथे पर्यावरण दिन संपन्न
राजेश जाधव – युसूफ मेहेर अली सेंटर पनवेल आणि मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज पर्यावरण दिनानिमित्त युसूफ मेहेर अली सेंटरला ६० वर्षे झाली म्हणून ६० झाडे लावण्यात आली.या वेळी…
भाजपाकडून वसई रेल्वे स्टेशनवरील हमाल वर्गासोबत ‘चाय पे चर्चा’!
वसई: भाजपा सरकारला 8 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून भाजपा वसई-विरार जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वसई रेल्वे स्टेशनवरील हमाल वर्गासोबत ‘चाय पे चर्चा’ चा कार्यक्रम राबविण्यात आला.…
मेफेअर हाउसिंगचे भागीदार श्री नयन ए. शहा यांना तब्बल 3232 ब्रास अनधिकृत मातीभरावची नोटीस
तत्कालीन मंडळ अधिकारी श्री. डि. एन. जाधव आणि तलाठी श्री. हेमंत मुलाणे यांचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर सामाजिक कार्यकर्ते अजित दत्तात्रेय वर्तक यांची थेट महसूल मंत्र्यांना तक्रार गाव मौजे बोळिंज सर्वे…
अधिक रक्कम फेरीवाल्यांकडून वसूल करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण – देविदास केंगार
वसई विरार शहर महानगर पालिका हद्दीतील दैनंदिन आणि आठवडा बाजारात निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम फेरीवाल्यांकडून वसूल करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी तसेच दैनंदिन व आठवडा बाजारात कर वसुली दर…
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पालघर जिल्हा कार्याध्यक्षपदी अनिलराज रोकडे यांची एकमताने निवड
नालासोपारा आणि वाडा शाखेच्या पुनर्बांधणीचा ठराव संमत! पालघर, दि.29(प्रतिनिधी ) कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पालघर जिल्हा कार्यकारी मंडळाच्या शनिवारी सायंकाळी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या विशेष सभेत परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी…
वसई – मौजे धोवली ( सुरुची बाग) – सनटेक रिऍलिटीचा ५० एकरावरील आलिशान गृह प्रकल्प..- दिलीप अनंत राऊत
आजच्या काळात पर्यावरणाचे नुकसान केल्याचे परिणाम सगळेच भोगत आहोत. अनेक संस्थानी ह्या बद्दल गंभीर इशाराही दिला आहे. तरी पण शासकीय स्तरावर ह्या बाबत उदासीनता दिसत आहे.वसईच्या हिरव्या पट्याला शासकीय निर्णय…
