Tag: #vasai

बिनशेतीचे अधिकार तहसीलदारांकडून काढून घेतले! जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर होणार बिनशेती आदेश

प्रतिनिधी : वसई तहसीलदार कार्यालयाकडून अधिकार नसताना तुकडे करून बिनशेती आदेश मंजूर केले जात होते. तहसीलदारांच्या मनमानीला आळा घालून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला असून बिनशेती आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने…

वसई विरार महानगरपालिका देते डॉक्टरांना झोपण्याचे वेतन, तर खासगी रुग्णालयाकडुन टक्केवारीचा बोनस ? :-विनायक खर्डे- (पत्रकार/सामाजिक कार्यकर्ता)

वसई विरार: वसई विरार महानगरपालिका म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असं म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बघा वसई विरार नालासोपारा शहरात प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे म्हणजे पेशंट हि त्याप्रमाणे…

वसई – निर्मळ – आगाशी हा खड्डेमय रस्ता त्वरीत दुरुस्त करणे – समीर वर्तक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक दिवसांपासून वसई – निर्मळ – आगाशी हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता खड्डेमय होऊन सातत्याने अपघात…

नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांच्यावर कारवाई अटळ – अनिल भोवड

● जिल्हाधिकाऱ्यांचे उप विभागीय अधिकाऱ्यांना पत्र ;दहावी प्रमाणपत्राबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ! प्रतिनिधी : वसई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांची विभागीय चौकशी चालू असून…

अनधिकृत विकासक जैन बंधूंवर नियमोचित कारवाई करावी ?

◆ महापालिका उपयुक्त कुरळेकर यांचा प्र.सहा.आयुक्तांना लेखी आदेश विरार (प्रतिनिधी)- शासनाचे व वसई विरार महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून अवैध विकासक सुरेश चुंनीलाल जैन आणि नरेश चुंनीलाल जैन या दोन…

भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट; जनतेची कामे होत नाहीत! प्रजा सुराज्य पक्षाचे निवेदन..

प्रतिनिधी : वसई भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झालेला असून पैसे मोजल्याशिवाय काम होत नाही. बहुतांश कामे दलालांच्या माध्यमातूनच होतात. सर्वसामान्य चुकून काम करण्यासाठी गेला तर असंख्य चकरा मारून ही…

पत्रकार मुकेश त्रिपाठी व रिपाई युवा जिल्हाध्यक्ष एस.रहमान शेख यांच्या प्रयत्नाने नवजात शिशूला केले भरती!

नालासोपारा(प्रतिनिधी)- सोमवार दि. १३ डिसेंबर २०२१ रोजी मनपाच्या तुळींज येथिल रुग्णालयात भरती होण्यासाठी गेले असता रुग्णाचे नातेवाईक यांनी रिपाई युवा जिल्हाध्यक्ष एस.रहमान शेख यांच्याशी संपर्क केले असता त्यांनी आपली परिस्थिती…

करोना काळात बंद उद्यानांची देखभाल दुरूस्ती झालीच नाही;उद्याने बनली बकाल, मुले, नागरिकांची गैरसोय ! – कुलदीप वर्तक

प्रतिनिधी, वसई- करोनाच्या काळात शहरातील बंद असलेल्या उद्यानांची देखभाल दुरूस्ती न झाल्याने त्यांची अवस्था बकाल झाली आहे. उद्यानातील साहित्यांना गंज लागला असून ती मोडकळीस आली आहेत. उद्यानात कचर्‍याचे साम्राज्य पसरलेले…