Tag: #vasaivirar

पेल्हार विभागात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट – कारवाई कधी होणार ?

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘एफ’ अंतर्गत येणाऱ्या पेल्हार विभागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. सोपारा फाटा, अवधूत आश्रम, मायकल कंपाऊंड, जाबर पाडा, रिचर्ड कंपाऊंड, नवजीवन…

विरार दुर्घटनेतील पीडितांना म्हाडा मध्ये घरे मिळाली, मग रहमत नगरच्या पीडितांना का नाही ? – एनसीपी एसपी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

कमर बेग यांनी गेल्या अनेक वर्षांपासून क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आहे. पत्रव्यवहारही केला आहे. मात्र विरार दुर्घटनेनंतर फक्त घोषणा करण्यात आल्या, प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार हे निश्चित नाही.…

तुंगारफाटा-सातीवलीत अनधिकृत बांधकाम? — महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

वसई :तुंगारफाटा-सातीवली परिसरातील आयमा इंडस्ट्री टॉप टेन समोर सुरू असलेले बांधकाम हे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार अनधिकृत असल्याचा आरोप पुढे आला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी हद्दीत हे बांधकाम…

वसई-माणिकपूर येथे अनधिकृत बांधकामावर पालिकेची ढिलाई; एलयास जोसेफ डिसिल्वा यांचा आंदोलनाचा इशारा

विरार (प्रतिनिधी):गाव मौजे माणिकपूर सर्व्हे नंबर 89/अ/4 या जागेवरील अनधिकृत बांधकामावर सात दिवसांत कारवाई करावी; अन्यथा पालिका कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा वसईतील सामाजिक कार्यकर्ते एलयास जोसेफ डिसिल्वा यांनी दिला आहे.…

वसई तहसील कार्यालयातील डीएससी गायब – शासनाच्या डिजिटल प्रणालीवर मोठा कलंक ?

फेरफार सातबाऱ्यांची कामे ठप्प; जबाबदारांवर फौजदारी कारवाईची मागणी वसई (प्रतिनिधी) :वसई तहसील कार्यालयातील डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डीएससी) अचानक गायब झाल्याने महसूल विभागातील महत्त्वाची कामे ठप्प झाली आहेत. जमीनफेऱफार, सातबारा उतारे,…

महापालिकेतील खुर्चीला गोंद ? – नव्या आयुक्तांची पहिली कसोटी

वसई-विरार शहर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक. लाखो लोकसंख्या, कोट्यवधींचा निधी आणि शहराच्या विकासासाठीचे प्रकल्प – हे सर्व सुरळीत चालावे यासाठी महापालिकेतील प्रशासन सक्षम असणे आवश्यक आहे. मात्र,…

रमाबाई अपार्टमेंट दुर्घटना – बेपर्वा प्रशासन व निष्क्रिय आयुक्त यांच्यावर थेट जबाबदारी!

वसई तालुक्यातील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंटचा मागील भाग कोसळून शेजारील चाळीवर मलबा आदळला आणि दोन निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर ९ जण गंभीर-जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन…

सामान्य नागरिकांच्या कोट्यवधी टॅक्सच्या पैशांची झाली उधळपट्टी – जलभराव उपाययोजनेवर तातडीने काम करा नाहीतर खुर्ची खाली करा, एनसीपी एसपी पक्षाची मांगनी

जलभराव उपाययोजनांवर काम न झाल्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांमुळे घरांमध्ये व दुकानांत अनेक दिवस पाणी साचले. शेवटी लोकांना प्रचंड आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. यासाठी जबाबदार कोण? राष्ट्रवादी काँग्रेस…

सामाजिक कार्याच्या नव्या पर्वाची सुरुवात – प्रिया फाउंडेशनच्या कार्यलयाचे भव्य उद्घाटन

महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा नवा संकल्प वसई, १२ ऑगस्ट २०२५ —सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेली प्रिया फाउंडेशन आता नव्या जोमाने पुढे सरसावली आहे.…