शिवछत्रपतींना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन !
● शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. १९ :- छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन…
● शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. १९ :- छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन…
विरार (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव दिनाच्या निमित्ताने विरार पूर्व येथील कातकरीपाडा ठिकाणाचे नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराज नगर असे करण्यात आले. या प्रसंगी सर्व रहिवाश्यांनी नविन नावाचे स्वागत…
वसई तालुक्यातील पश्चिम पट्टीत “बावखल” ही एक वेगळी ओळख आहे. विहीर आणि तलाव या मधला हा प्रकार आहे. बावखल म्हणजे pond हा इथल्या केळी, फुले, भाज्यांच्या वाडीला पाणी पुरवणारे, पिण्याच्या…
प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडी वार्ड क्रमांक 51 व अरफन संस्था यांच्या सयुंक्त विद्यमानाने कारगिल नगर आंबोजवाडी मालवणी मालाड पश्चिम येथे नुकताच संपन्न झाले सदर शिबिरात स्थलांतरित लोकांसाठी मोफत आरोग्य…
पालघर,प्रतिनिधी, आशियातल्या सर्वात मोठ्या तारापूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांनी प्रक्रिया न करता थेट सांडपाणी खाडीमध्ये सोडू नये अशी तंबी व 200 कोटींपेक्षा अधिक रुपयाचा दंड हरित लवादाने येथील कारखानदारांना ठोठावला असतानाही…
प्रतिनिधी,दि.14 फेब्रुवारी पालघर जिल्ह्यातील शेकडो माथाडी कामगारांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आक्रोश व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण साखळी उपोषण सुरू केले आहे. शेकडो माथाडी कामगारांनी काम बंद करून आपल्या विविध मागण्यांसाठी हे…
● दलित पँथर जव्हार , मोखाडा तालुक्यात विविध ज्वलंत प्रश्न घेऊन उतरणार रस्त्यावर जव्हार मोखाडा तालुक्यातील विविध प्रश्न आणि समस्यांबाबत तालुक्यातील नागरिकांनी , पँथरच्या कार्यकर्त्यांनी तसेच पत्रकार बंधूंनी जव्हार येथील…
प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील उद्यानांच्या ठेक्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असून नियमाप्रमाणे देखभाल होत नाही. आणि वाढीव किमतीचे ठेके दिले जात आहेत. तसेच महिला बचत गटांना…
प्रतिनिधी:वसई पूर्वेस कळंभोण येथील खदानामध्ये खदान माफिया स्फोट घडवून बेकायदेशीरपणे उत्खनन करीत असल्यामुळे स्फोटांमुळे जबरदस्त हादरे बसून परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सदरबाबत तहसील कार्यालयाकडे अनेक तक्रारी करण्यात आलेल्या…
प्रतिनिधी :वसईच्या तहसीलदार या अत्यंत मनमानी पद्धतीने काम करीत असून नियमांचे उल्लंघन करीत आहेत. उज्वला भगत चक्क जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक करीत असल्याचे त्यांनी केलेल्या फेरफार प्रकरणावरून सिद्ध झाले आहे.नियमानुसार तहसीलदारांना ४०…