“आंबा आणि तांदूळ महोत्सवाचे” थाटात उद्घाटन
बचत गटांच्या स्टॉलला उत्तम प्रतिसाद नवी मुंबई, दि. 20 :- बचत गटांची उत्पादने शहरी भागात अधिकाधिक विक्री होण्यासाठी त्या उत्पादनांचा दर्जा, मांडणी आणि सजावटीसह पॅकेजिंगकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.…
बचत गटांच्या स्टॉलला उत्तम प्रतिसाद नवी मुंबई, दि. 20 :- बचत गटांची उत्पादने शहरी भागात अधिकाधिक विक्री होण्यासाठी त्या उत्पादनांचा दर्जा, मांडणी आणि सजावटीसह पॅकेजिंगकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.…
जिल्हाधिकारी यांच्या एका चुकीच्या आदेशाने पापडी येथे केले सात घरानां बेघर? प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील वसई येथील जवळपास १५ वर्षांपासून असलेली घरे तोडून रहिवाशांना बेघर करणाऱ्या अनिलकुमार सावंत…
प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील वसई येथील जवळपास १५ वर्षांपासून असलेली घरे तोडून रहिवाशांना बेघर करणाऱ्या अनिलकुमार सावंत याच्यावर गुन्हे दाखल करावेत. तसेच शासकीय भूखंड अनिलकुमार सावंत याच्या घशात…
पालघर जिल्ह्यात हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोगाच्या दुरीकरणासाठी डीईसी आणि अल्बेडॅझॉल गोळ्या देण्याची सामूदायिक औषधोपचार मोहीम २५ मे ते ५ जून दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती पालघर जिल्हा सहाय्यक आरोग्य अधिकारी…
दि.१७ राजेश जाधव-शेल्टर फाऊंडेशन च्या माध्यमातून आदिवासींचा विकास सुप्रसिद्ध अभिनेत्री तृप्ती भोईर यांच्या शेल्टर फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी पाड्यांमध्ये बांबूपासून अनेक आकर्षक गृहपयोगी वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण…
वसई-विरार महापालिका स्थापनेपासून शहरामध्ये बेकायदा मोबाइल मनोऱ्याचा सुळसुळाट झाला आहे. अद्यापपर्यंत महापालिकेने केवळ १६ मनोऱ्यांना परवानगी दिल्याचे शासकीय लेखापरीक्षण अहवालातून समोर आले आहे. तर शहरामध्ये ७७१ मनोरे बेकायदा उभे आहेत,…
कोळी युवाशक्ती संघटनेने रविवारी वसई मच्छिमार संस्थेत आयोजित केलेल्या व्यवसाय मार्गदर्शन शिबिराला दहावी, अकरावी, बारावी आणि त्यापुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. करिअर गुरू श्री . प्रकाश* आल्मेडा* यांनी…
नुकसानभरपाईसाठीधडपड करणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला वसई तहसीलदारांचीही साथ? जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गृह शाखेकडून वसई उपविभागीय कार्यालयाला चौकशीचे निर्देश वसई(प्रतिनिधी )-५ महिन्यांपूर्वी वसई पूर्वेकडील पोमण गावात घडलेल्या अग्निकांडातून आता भ्रष्टाचाराचा ‘धूर’…
वसई / प्रतिनिधी मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढत असलेली लोकवस्ती त्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. वाढते गुन्हे नियंत्रण आणण्यासाठी नेहमी सक्रिय असते,प्रत्येक नागरिकांची पोलीस…
(पालघर प्रतिनिधी ) कांदिवली,मुंबई येथील केईएस श्रॉफ महाविद्यालयातील तर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वसईतील टिवरी गावात 11मार्च ते 17मार्च 2022 रोजी आठवडाभर विविध प्रकारचे श्रमदान शिबिराचे आयोजन केले होते. व…