Category: पालघर

आम्ही सफाळेवासीय” या व्हॉट्स अप ग्रुपच्या माध्यमातून पूरग्रस्तांना आर्थिक स्वरूपात दिला मदतीचा हात

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली,कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पावसाने घातलेल्या थैमानाने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. सद्या स्थितीत पावसाने उसंत घेतली असून पूर ओसरला असला तरीही अनेक स्थानिकांचे संसार उध्वस्त…

पालघरचे माजी आमदार नवनीतभाई शहा कालवश

जेष्ठ समाजवादी नेते, पालघरचे माजी आमदार, पालघर मित्र साप्ताहिकाचे संस्थापक संपादक, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे विश्वस्त नवनीतभाई शाह यांचे आज रात्री ९ वाजता मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९५…

खनिवाड्याच्या महिलांनी ठेवला आदर्श , मदत व्हावी म्हणून मंगळागौरीचा होणार खर्च दिला पूरग्रस्तांना

खानिवडे,वार्ताहर: चालू वर्षी थैमान घातलेल्या पावसामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात पुराचे संकट ओढवून त्यामध्ये कैक संसार उद्धस्त झाले आहेत . यामध्ये सांगली,कोल्हापूर येथील भयानक परिस्थिती दुर् दर्शन द्वारे पाहिल्याने प्रत्येकाचे मन…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) पालघर जिल्ह्याच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांना मदतीसाठी जीवनोपयोगी वस्तू मा. जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे सुपूर्द

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन तेथील जनजीवन विस्कळीत होऊन लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यातील पुराचा जास्त फटका कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला बसला असून तेथे फार…

जिल्हयात उदभवलेल्या पुरपरिस्थीतीचे पंचनामे 15 ऑगस्ट पुर्वी करावे!

पालघर : जिल्हयात उदभवलेल्या पुरपरिस्थीतीचे पंचनामे 15 ऑगस्ट पुर्वी करावे , पुरपरिस्थीती निर्माण झालेल्या भागात औषधांचा तसेच जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा कमी पडू देवू नका असेही त्यांनी सांगीतले. नदी व खाडी…

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी अनूभवी कायदेतज्ञांद्वारे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दिनांक.१०/०८/२०१९ रोजी

पालघरःसोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अनूभवी विधीतज्ञांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात उपयोगी ठरणाऱ्या गोष्टी अनूभवी विधीतज्ञांच्या तोंडून ऐकता याव्यात,अनूभवी विधीतज्ञांचे रोजच्या जीवनात येणारे “रिअल…

अनधिकृत शाळांवर अखेर गुन्हे दाखल करण्यास सुरूवात वसईतील 18 शाळांवर गुन्हे दाखल; संपूर्ण वसईत 150 अवैध शाळा ?

वसई : (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासन स्थापन झाल्यापासून बेकायदा बांधकामांची जंत्री मोठ्या प्रमाणात वाजली आहे. सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून त्यांना फसवण्याचे काम प्रगतीपथावर असताना अवैध शाळांनी दुकान मांडले आहे.…

प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी एक पाऊल समाजसेवेकडे

वैतरणा रेल्वे स्थानकात प्रवाशांना प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचण्यासाठी असलेला एकमेव मार्ग म्हणजे सबवे . परंतु त्याच सबवेमध्ये मागील ३ दिवसंपासून मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते . वैतरणा स्टेशन अधीक्षक श्री मदन शर्मा…

खासदार राजेंद्र गावित यांना उच्च न्यायालयाची नोटीस ? निवडणूकीतील शपथपत्रात थकबाकीची माहिती दडवली …

वसई (वार्ताहर) : लोकसभा निवडणूकीतील शपथपत्रात महत्वपुर्ण बाबी उघड न केल्यामुळे खासदार राजेंद्र गावित यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. तशी याचिका सचिन शिंगडा यांनी दाखल केली होती. 4 एप्रिल…

शासकीय अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक ?

मोखाडा : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी रहाणे बंधनकारक आहे. परंतु आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील किती कर्मचारी कामाच्या ठिकाणी राहतात, हा संशोधनाचा विषय आहे. निवासी राहण्याचा दिला, जाणारा भत्ता दिशाभूल करून…