रोशन डायस चे गुन्हेगार कोण? :- महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर (एन यु जे)
Tv9 मराठी न्यूज चॅनेल मध्ये आय टी विभागात काम करणारे रोशन डायस, राहणार वसई यांचे आज निधन झाले आहे.. त्यांची कोरोना चाचणी Positve आली होती… हा मेसेज बुधवार दिवसभर फिरतोय!…
Tv9 मराठी न्यूज चॅनेल मध्ये आय टी विभागात काम करणारे रोशन डायस, राहणार वसई यांचे आज निधन झाले आहे.. त्यांची कोरोना चाचणी Positve आली होती… हा मेसेज बुधवार दिवसभर फिरतोय!…
महाराष्ट्र सरकार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिनांक 5 में 2020 रोजी शासन निर्णय द्वारे अनुसूचित जाती विद्यार्थीच्या विशेष अध्ययन करण्यास्त्व राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती मध्ये बदल करण्यात आले आहेत.ते बेकायदेशीर…
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी, आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी अशी त्यांची ओखळ आहे. प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांचा कोरोनामुळे रविवारी रात्री सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे.…
पास्थळ कमलु वाडी याभागात राहणारे 46 मजूर कामगार व लहान मुले शुक्रवारी सकाळी 12 वाजताच्या सुमारास भर उन्हात चालत आपल्या गावी मध्यप्रदेश मधील छतरपुर जिल्ह्यात जाण्ययसाठी निघाले होते. याबाबत पत्रकारांना…
◆ “सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांची उच्च न्यायालयात याचिका! ◆ कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणी निवास व्यवस्था करण्याच्या मागणी! विरार – वसई विरारसह पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.वसई-विरार शहरात…
वाडा (मनोज बुंधे)तालुक्यातील मोज गणातून निवडून आलेले पं.स.सदस्य सागर ठाकरे हे जनतेच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षांना सार्थकी ठरत अनेक विकास कामे आपल्या भागात व्हावीत यासाठी प्रयत्नशील दिसून येत आहेत.यामध्ये मुख्य समस्या…
बातमीतील चुकांसाठी माध्यमांवर खटल्यांचे औचित्य सिध्द करता येत नाही- न्या जी.आर. स्वामीनाथन बातमीतील काही चुकांमुळे माध्यमांवरील खटल्याचे औचित्य सिद्ध केले जाऊ शकत नाही ,या मद्रास हायकोर्टाने केलेल्या टिपणीचे व निर्णयाचे…
आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली. त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय नेते मा.डॉ.राजेंद्र गवई साहेब यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते.…
प्रतिनिधी:- कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनचा सामना करताना जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपत चालल्याने अनेकांचं कंबरडं मोडलं आहे. यामुळे जैस्वाल सामाजातील अनेक संस्थांनी मुंबई, ठाणे, पोईसर, बोईसर आणि अलिबाग परिसरातील जवळपास पाच हजार…
एनयुजेएम चे उत्तम समन्वय कार्य! पालघर : सध्या जीवनावश्यक मदतीची गरज जास्त आहे.स्थानिक तसेच कामाधंद्यासाठी स्थलांतरित नागरिक यांना लाँकडाऊन मुळे रोजचं जगणं कठीण झालय. सरकार काम करतय पण कुठेतरी समन्वय…