वसई बुडणार ? :- ऍड नोएल डाबरे
पावसाला अवघे वीस ते पंचवीस दिवस राहिले आहेत.पावसाळा जवळ आला म्हणुन पुर्वी अत्यानंद व्हायचा.आता भिती वाटते.गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये पावसाने वसईत जो हाहाकार माजवला आहे तो झोप उडवणारा आहे.प्रत्येक वर्षी…
पावसाला अवघे वीस ते पंचवीस दिवस राहिले आहेत.पावसाळा जवळ आला म्हणुन पुर्वी अत्यानंद व्हायचा.आता भिती वाटते.गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये पावसाने वसईत जो हाहाकार माजवला आहे तो झोप उडवणारा आहे.प्रत्येक वर्षी…
–सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांचा घणाघात प्रतिनिधी विरार : वसई-विरार महापालिकेने २०१४ साली वसई-विरार शहरातील मालमत्ता आणि महापालिकेचा मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी १ लाख रुपयांचा अपघाती विमा…
नालासोपारा – कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढत असताना रक्तपेढीतील रक्तटंचाई होत असल्याने मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमची वसई ने रक्तदान शिबीर 31मार्च रोजी भरविले होते. लॉकडाऊनमधे रक्तदान शिबीर…
विरार : वसई-विरार शहरात कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रहिवाशी गृहसंकुल, सोसायटी आणि गृहनिर्माण संस्था यांनी आपल्या आवारात ‘हॅंडवॉश स्टेशन’ उभारावे; अन्यथा प्रतिदिन दंड ठोठावण्यात येईल, असा तुघलकी निर्देश महापालिका…
विरार : वसई-विरार महापालिका परिक्षेत्रातील स्वच्छ्ताविषयक काम असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी आरोग्य निरीक्षकांना गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. मात्र आयुक्तांनी बजावलेली ही नोटीस म्हणजे…
◆ वसईकरांची चिंता वाढली? विरार (प्रतिनिधी)- राज्यावर कोरोनाचे संकट गडद बनत चालले आहे. परंतु राज्य सरकार मात्र बेजबाबदारपणे वागताना दिसत आहे. राज्य सरकारच्या नियोजनशून्ह कारभाराचा फटका मात्र कोरोना विरोधात लढणाऱ्या…
◆ मासळीच्या शोधात वसई-विरारकर! वसई : ‘लॉकडाउन’चा काळ असह्य झालेले वसई-विरारकर सध्या मासळीच्या शोधात फिरताना दिसत आहेत. लॉकडाउन असल्याने मत्स्यप्रेमीच्या खाण्यावर बंधने आली होती. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ‘लॉकडाउन’चे नियम थोडे…
नालासोपारा (एस.रहमान शेख) : लॉक डाउनमुळे वाढत्या कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे लोकांना सध्या घरी राहावे लागत आहे. तसेच में महिना कडक उन्हाळा असल्याने आधीच लोक हैराण झालेले आहेत. दिवसा पेक्षा रात्रीचा…
सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांना सुचवला पर्याय विरार : वसई-विरार शहरात चांगल्या दर्जाची रुग्णालये नसल्याने ‘कोरोना’सारख्या संकटकाळात वसई-विरार महापालिकेची आरोग्य व्यवस्था पूर्णत: उघडी पडली आहे. या…
पालघर जिल्ह्यातून फार मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव दर वर्षी वसई तालूक्यात मजूरी करीता स्थंलातरीत होत असतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही डहाणू, पालघर, बोईसर, तलासरी इत्यादी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव वसई…