शिलोत्तर , शास्ती पाडा येथील ७५ कुटूंब शासकिय मदतीच्या प्रतिक्षेत !
वसई : (पुर्वा साळवी ): कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी जाहिर केली. २४ मार्च २०२० पासून सार्या देशासह महाराष्ट्रात टाळेबंदीचे परिणाम गोरगरीब जनतेवर जाणवू लागले आहेत. वसई…
