Category: वसई विरार

शिलोत्तर , शास्ती पाडा येथील ७५ कुटूंब शासकिय मदतीच्या प्रतिक्षेत !

वसई : (पुर्वा साळवी ): कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी जाहिर केली. २४ मार्च २०२० पासून सार्‍या देशासह महाराष्ट्रात टाळेबंदीचे परिणाम गोरगरीब जनतेवर जाणवू लागले आहेत. वसई…

कोरोनाचा वाढता प्रभाव पालघरसह अनेक शहरे रेड झोन मध्ये !

वसई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने कोरोनावर मात करण्यासाठी अनेक उपाय योजना आखल्या आहेत. १४ तारखेचा लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाला आता पळती देऊन ३० एप्रिल पर्यंत वाढ झाली आहे.मुंबईसह अनेक…

संपूर्ण जग मूर्ख आहे; शहाणे आहेत ते फ़क्त वसईवाले ? :- तसनिफ शेख

मित्रांनो…. संपूर्ण जग लॉकडाउनमध्ये पडले आहे. जगातील सगळी माणसे घरात आहेत. जगातले सगळे व्यवहार थांबले आहेत. जो तो आपल्या परीने काळजी घेतोय आपली आणि आपल्या माणसांची. कोरोनाचा संसर्ग होऊ नये…

नालासोपाऱ्यात रहमत नगर विभागास सह-आयुक्त विजय चव्हाण यांची भेट !

(नालासोपारा: एस.रहमान शेख) आज संपूर्ण देशावर कोरोनासारख्या महामारीचे संकट असताना देखील काही विविध धर्माचे संभ्रमित नागरिक या संकटाला मात देण्यासाठी शासनाचे उल्लंनघन करण्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.अशा परिस्थितीवर नागरिकांना…

प्रभारी सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांनाच ‘कोरोना’बाबत गांभीर्य नाही ?

वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जावेत, यासाठी वसई-विरार महापालिकेने चिमाजी आप्पा मैदानात भाजी बाजार सुरू करून दिला होता. तर इतर ठिकाणी लागणारे भाजी…

चिकनमध्ये अडकला वसई-पाचूबंदरवासीयांचा जीव ?

वसई : वसई-पाचू बंदर येथील मासळी मार्केटमध्ये शुक्रवारी भवलेल्या भाजी मार्केटमध्ये महिलांची झुंबड़ उडून चेंगराचेंगरी झाली होती; मात्र यातून पालिका अथवा वसई सहकारी मच्छीमार सोसायटीने शहाणपण घेतलेले दिसत नाही. शनिवारी…

भाजी घेण्यासाठी महिलांची झुंबड़; सामाजिक अंतराला तिलांजली

वसई : वसई-पाचूबंदर येथील मासळी बाजारात शुक्रवारी सकाळी भाजी घेण्यासाठी महिलांची झुंबड़ उडाली होती. या वेळी ‘सामाजिक अंतरा’चे नियम अक्षरशः मोडीत निघाल्याने चेंगराचेंगरी होऊन काही महिलांना दुखापत झाल्याची माहिती आहे.…

विरार येथे रक्तदानासाठी महेश माळकर व गिरिश दिवाणजी यांचा पुढाकार

रक्तदानाच्या आवाहनाला गोकुळधाम संकुलातील रहिवाशांचा उत्फुर्त प्रतिसाद देशावर “कोरोना वायरसचे” संकट उभे असताना केंद्र व राज्य शासन त्याला मात देण्यासाठी अनेक उपाययोजना करित आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवजी ठाकरे…

कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मगरगठ्ठ प्रशासन व्यवस्था आणि संधीसाधू लोकप्रतिनिधी;यांचा मानवतेला काळिमा फासणारा खरा चेहरा समोर येतोय ?

प्रशासनातील काही अधिकारी या गंभीर परिस्थितीमध्ये माणुसकीला विसरलेले आहेत… रेशनिंग दुकानदारांकडुन लोकांना त्यांच्या हक्काचे पुर्ण धान्य मिळत नाही.. रास्तभाव दुकानदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संबंध लपलेले नाही…आणि त्यामुळे भीतीपोटी…

रेशन दुकानांचे ठेकेदार मस्तावले आहेत?कुणाच्या आशीर्वादाने ? :- मिलिंद खानोलकर

रेशन दुकान कुणाच्या आधिपत्याखाली आहेत.शासनाच्या म्हणजे तालुक्याच्या तहसीलदारांच्या की, रेशन ठेकेदाराच्या? तापलेल्या रेशन विषयाच्या संदर्भात अा.खासदारांनी तालुक्याच्या तहसीलदारांची भेट घेतली.तरी रेशन दुकानदार मनमानी करतात? देतात धान्य एक रेशन कार्डवर लिहितात…