Category: वसई विरार

वसई विरार शहरातील तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने कोल्हापूर मधल्या पुरग्रस्तांना मदतीचा हात

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर व सांगली येथे प्रचंड प्रजन्यवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. शासकीय व बिगर शासकीय संघटनेकडून त्याठिकाणी मदत पाठवली जात असताना मात्र मदत वितराणा वेळी मागसवस्त्यावर पाहिजे तशी मदत…

भाजपा सरचिटणीस आश्विन सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे आता लवकरच मिळणार पेल्हार वासियांना पाणी ?

अनेक वर्षापासून पेल्हार येथील पलशाचा पाडा, वानोठा पाडा , डोंगरी पाडा , मनीचा पाडा , शीवेचा पाडा , दमेल पाडा नागरिकांना पाण्यासाठी अनेक ठिकाणी पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.केंद्र शासन…

वसई फाटा,मणीचा पाडा , जाबर पाडा रस्ता ८ दिवसात न बनविल्यास बेमुदत रास्ता रोको करणार ? : सुभाष साटम

वसई: मौजे पेल्हार येथील वसई फाटा, मणीचा पाडा आणि जाबर पाडा परिसरातील रस्ता आठ दिवसांत न बनविल्यास सदर परिसरात बेमुदत रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष…

किल्ल्यावरील अतिक्रमणाबाबत ठोस उपाययोजना व कारवाई करण्याची दुर्गमित्रांची मागणी ?

ऐतिहासिक मांडवी कोट जिल्हा पालघर किल्ल्यावरील अतिक्रमणाबाबत ठोस उपाययोजना व कारवाई करण्याची दुर्गमित्रांची मागणी :खानिवडे,वार्ताहर: नरवीर चिमाजी आप्पांच्या सन १७३७ ते १७३९ या कालखंडातील वसई मोहिमेचा साक्षीदार असणारा जंजिरे मांडवी…

पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री गौरव सिंग यांच्या विरोधात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण यांच्याकडे दाखल झालेल्या याचिका प्रकरणाला धक्कादायक वळण ?

आगाशी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि दक्ष नागरिक पालघर जिल्हा समितीचे संस्थापक अनिकेत वाडिवकर पोलीस अधीक्षकांतर्फे आपले म्हणणे सादर करणार ? राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण नरिमन पॉइंट येथे पालघर जिल्ह्याचे पोलिस…

अपंग जनशक्ती संस्था तसेच दीव्यांगानी आणि ईतर संघटनेकडून सांगली ,कोल्हापूर पूरग्रस्त कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

सांगली , कोल्हापूर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुर येऊन अनेक कुटुंब बेघर झाले आहे.पूरग्रस्त कुटुंबियां च्या घरात 5 फूट वर पाणी आल्याने घरातल्या अनेक जीवनावश्यक वस्तू कपडे , धान्य पुरामध्ये…

शिक्यावर शिक्कामोर्तब माझं मत शिक्क्याला!

जगातील बहुसंख्य पुढारलेल्या आणि लोकशाही राष्ट्रांनी इ व्ही एम आणि व्ही व्ही पॅट सारख्या संशयाला जागा असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला नाकारून मतपत्रिकेचा अवलंब केला आहे त्यामुळेच भारताचा नागरिक आणि मतदार या…

सिध्दार्थ नगर (वसई) येथील भोईर यांनी आईच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात विद्यार्थी वर्गास वह्यांचे दान

प्रतिनिधी : रविवार दिनांक १८ आँगस्ट २०१९ रोजी सिध्दार्थ नगर (वसई पश्चिम) येथील रहिवासी प्रकाश भोईर यांच्या परिवाराने त्यांच्या आईच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी वसई पश्चिम विभागातून सक्रीय कार्यरत असलेली भिम…

राणेभाट गाव परिवारात उत्साहाने ध्वजवंदन कार्यक्रम साजरा

राणेभाट गावपरीवारात भारताचा 72 वा स्वतंत्रदिनचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . बाल गोपाल, तरुणांचा तसेच ग्रामस्थांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वसईतील साहित्यिक व कवीवर्य श्री.…

आता आंदोलन रस्त्यावर उतरून जनतेमधे घेऊन जाणार – मिलिंद खानोलकर

32 दिवसापासुन एडवोकेट अशोक वर्मा,एडवोकेट अनिल चव्हाण,पत्रकार किसनदेव गुप्ता व अनेक कायदाप्रेमी नागरिक हे वसई सनसिटी मधील सर्वधर्मीय दफनभूमिच्या निर्माणकार्यात झालेल्या सुमारे 11 कोटी रुपयांच्या जनतेच्या पैशांचा अपव्यय कारणाऱ्यांवर गुन्हे…