Category: वसई विरार

इलाका भी हमारा , और धमाका भी हमारा :- युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे

नालासोपारा(एस.रेहमान शेख)जन आशिर्वाद यात्रा करत आदित्य ठाकरेंचाविजय संकल्प मेळावा आज नालासोपारात संपन्न झाला . यावेळी आदित्य म्हणाले ही जन आशिर्वाद यात्रा मागच्या लोकसभा निवडणुकीचा भाग आहे कारण त्या विजयामुळे मी…

दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या जमिनीचा वापर दफनभूमीसाठी करण्याकरिता तात्काळ नाहरकत दाखला न दिल्यास आंदोलनाचा इशारा :- बहुजन महा पार्टी

गाव मौजे दिवानमान वसई येथील दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जमीन सर्वे क्र.176 व सर्वे क्र.177 या जमीन मिळकती दफन भूमीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे.सदर जागेवर महानगरपालिकेमार्फत आरक्षित भूखंडावर पक्के बांधकाम करुन…

वसईत पावसाचा बळी,महावितरणाच्या तुटलेल्या तारेच्या झटक्याने विवाहितेचा मृत्यू ?

वसई,: मुसळधार पावसात विद्यूत वाहक तारेच्या संपर्कात आल्याने एका विवाहितेला आपला जीव गमवावा लागल्याची दुदैवी घटना रविवारी सकाळी घडली आहे. वसई पश्चिम येथील मुळगांव शांता हाऊस,डिकोन्हा चाळ येथे राहणारी जोत्स्ना…

मी आलोय, दादागिरी करणारे आता विरार सोडतील !

माननीय शिवसेनाप्रमुखांनी वसई-विरार नालासोपारा येथे भगवा फडकला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली होती. तुमच्या सहकार्याने आपण त्यांची ही इच्छा पूर्ण करू, असा मानस नालासोपारातील लढाईत उतरलेले प्रदीप शर्मा यांनी रविवारी…

बोळींज येथे स्वस्थ परिवार आरोग्य शिबीर व पोषण योजना मार्गदर्शन शिबीर संपन्न…

प्रतिनिधी : बोळींज सम्राट अशोक नगर येथे वसई-विरार शहर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान स्थापित यशोधरा वस्तीस्थर संघ, बोळींज यांचे संयुक्त विद्यमाने आयुष्यमान भारत…

महापालिकेच्या हलगर्जीपणा मुळे बारा वर्षीय मुलाचा मृत्यु ?

वसई विरार महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे वसईत तलावात गणपती विसर्जनासाठी ठेवलेल्या तारपामुळे एका बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बूडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे.कृणाल मनोज गुप्ता असे या दुदैवी मुलाचे…

विधानसभा निवडणुकीवर वसईकर जनता बहिष्कार घालण्याचा मनःस्थितीत ?

वसईकरांचे प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत.अनेक आश्वासन राजकीय पक्षांकडून मिळून सुद्धा एसटी, गावे वगळणे, पिण्याचे पाणी चे प्रश्न जसेच्या तसे आहेत, त्यातच वसई पोलिसांनी , जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या श्री…

राजोडी येथे आरोग्य माता वेलंकनी यांचा सण उत्साहात साजरा…

प्रतिनिधी : दि. ८ सप्टेंबर २०१९ रोजी कळब-राजोडी येथील आरोग्य माता वेलंकनी यांचा सन दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा अती उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम हा राजोडी दर्या किनारा…

पालघर एसपी चले जावं आंदोलन अधिक तीव्र करणार ?

महापालिकेने बांधलेली सर्वधर्मीय स्मशान भूमी तोडल्याने जनतेच्या सुमारे११ कोटी रुपयांचा चुराडा झाला.ते जनतेचे कररूपी पैसे परत यावेत म्हणून मी वसईकर अभियानाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने गेली ५० दिवसांपासून सुरू आहेत.पण…

वसई-विरार बुडाले, मी नाही पाहिले! निरी, आयआयटी अहवालाची अंमलबजावणीच बोगस?

वसई-विरार महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे टोलेजंगी इमारतींचे रान असलेले शहर वारंवार पाण्याखाली जात आहे. या पूरपरिस्थितीत नागरिक व व्यापारी सातत्याने बळी जात आहेत. गेले दोन दिवस पावसामुळे चौथ्यांदा वसईचे जनव्यवहार…