Latest Post

युवाशक्ती एक्सप्रेस वर्ष ७ वे अंक ५ वसई विरार महापालिकेत घन कचरा विभागात भ्रष्टाराचा सुगंध ! मृतकांच्या नावाने पैसे उकळण्याचा ठेकेदारांचा घाट ?समाजसेविका रुबिना मुल्ला यांना माहिती देण्यास महापालिकेची टाळाटाळ,लोकायुक्त कार्यालयाकडून संबंधितांवर कारवाई होणार ? वसई विरार महापालिका अखत्यारीतील राजीवलीतील आरसी मारुती विद्यालयाच्या इमारतीच्या अनधिकृत बांधकामाला कोणाचा आशीर्वाद ? सामाजिक कार्यकर्ता जावेद खान यांची संबंधितांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी वसईतील सातिवलीतील राजदीप इंडस्ट्रीत अनधिकृतपणे सुरू असलेल्या बांधकामावर कारवाईसाठी आयुक्तांना साकडे… भाजपाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त “सम्मान अभियान” अंतर्गत मेगा मेडिकल कॅम्प संपन्न

न्यायालयात अस्वच्छता केल्यास होणार आर्थिक दंड अथवा कारावास ?

प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचे परिपत्रक : जिल्ह्यातील सर्व न्यायालयात हा नियम लागू पुणे – जिल्ह्यातील न्यायालयात अस्वच्छता करणे आता महागात पडणार…

चर्चगेट स्टेशनवरील हगणं-मुतणं महाग करणार्यांनीच असा हटवला दरफलक ?

ब्रिटिशांच्या राज्यात ब्रिटिशांनी मिठाला कर लावला म्हणून अक्खा देश ब्रिटिशांच्या विरोधात एकवटला आणि ब्रिटिशांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. ब्रिटिशांच्या…

राणेभाट गाव परिवारात उत्साहाने ध्वजवंदन कार्यक्रम साजरा

राणेभाट गावपरीवारात भारताचा 72 वा स्वतंत्रदिनचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . बाल गोपाल, तरुणांचा तसेच ग्रामस्थांचा उत्साह वाखाणण्याजोगा…

आता आंदोलन रस्त्यावर उतरून जनतेमधे घेऊन जाणार – मिलिंद खानोलकर

32 दिवसापासुन एडवोकेट अशोक वर्मा,एडवोकेट अनिल चव्हाण,पत्रकार किसनदेव गुप्ता व अनेक कायदाप्रेमी नागरिक हे वसई सनसिटी मधील सर्वधर्मीय दफनभूमिच्या निर्माणकार्यात…

आगाशी आंबेडकर नगर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न।

प्रतिनिधी : गुरूवार दि. १५ आँगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून युवा विकास आघाडी (आगाशी) व जयभिम मित्र मंडळ…

केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषित करून महाराष्ट्र राज्याला आर्थिक मदत द्यावी “अभी नही तो कभी नही” :- शमशुद्दीन खान

कोल्हापूर, सातारा, व सांगली या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली असल्याने केंद्र शासनाने राष्ट्रीय आपत्ती घोषित करून पुर स्थितीतील सर्व नागरिकांसाठी…

सारंग मित्र मंडळ आणि अपंग जनशक्ती तर्फे शाळेतील 40 लहान मुलांना पाटी पेन्सिल वाटप!

मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सारंग मित्र मंडळ आणि अपंग जनशक्ती संस्था यांच्या वतीने वसई पूर्व येथील तारकेनगर या गावातील…

वसईत शिक्षण विभागाचा अंदाधुंदी कारभार ?

अनधिकृत शाळांवर फौजदारी ऐवजी जुजबी स्वरूपाची कारवाई?:- शमसुद्दीन खान वसई(प्रतिनिधी)-वसई तालुक्यातील अनधिकृत शाळांविरोधात शिक्षण विभागाने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू…

दहीकाला उत्सवाचे बक्षीस देणार पूरग्रस्तांना! नालासोपारा-निळेगाव येथील गावदेवी गोविंदा पथकाचा संकल्प…

प्रतिनिधी विरार, दि. 12 – या वर्षी झालेल्या मुसळधार वृष्टीत कोल्हापूर, सांगलीसह कोकण परिसर उद्ध्वस्त झाला आहे. या ठिकाणी आलेल्या…

You missed