“त्या” चॅनलला बिनशर्त माफीनामा मागावा लागणार : हक्कभंग समितीचा आदेश

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी त्यांची बदनामी करणारे वृत्त प्रसारीत केले म्हणून विधीमंडळाच्या विशेषाधिकार समितीने (हक्कभंग) न्युज-१८ लोकमत या मराठी वृत्तवाहीनीला दोषी ठरवत…

वसईकर माणिकपूर नाक्यावरील वाहतूक कोंडीने त्रस्त ?

वसई, दि. 09 : वसई रोड (पश्‍चिम) येथील माणिकपूर नाका हा अत्यंत वर्दळीचा भाग आहे. या नाकावर चारी बाजूने रस्ते एकत्र येतात. एक रस्ता वसई रोड कडून दुसरा रस्ता चुळणे…

पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरार माननिय फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या मार्गदर्शनात आणि माननिय चंद्रशेखर प्रभू सरांचा विकास आराखडा व वसई-विरार च्या योग्य नियोजनासाठी वेळोवेळी सल्ला घेऊन हरित वसईच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे.

आज हवामान बदलामुळे जगभर चिंतेचे वातावरण आहे. पूर, दुष्काळ, प्रचंड गर्मी, प्रचंड थंडी, कोकणात कमी पाऊस तर आखाती देशात बर्फ कोसळतोय.हिमालय, आर्टिक येथील बर्फ वेगाने वितळत आहे. त्यामुळे पुढील ५०…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) चे राष्ट्रीय सरचिटणीस मा. राजेंद्र गवई साहेब येणारी विधानसभा ताकदीने लढणार ,केला एल्गार

आगामी विधानसभेच्या या पार्श्वभूमीवर विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व माजी उप मुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा.धनंजयराव मुंडे यांची अधिवेशनाच्या दरम्यान डॉ राजेंद्र गवई यांनी मुंबई येथे…

डी.एम.पेटिट ने दिले जीवदान

रानगावच्या एका दिड वर्षाच्या मुलाला विषारी सर्पदौश झाला आणि त्याला महानगरपालिकेच्या डी.एम.पेटिट रुग्णालयानी जीवनदान दिले. आपल्या आजी बरोबर एक दीड वर्षाचा मुलगा सकाळी शेतात गेला असताना तिथे त्याला सकाळी ८…

वसई-भाईंदर प्रस्तावित खाडीपुलाचे काम रखडणार! मच्छिमार बांधवांना नायगाव मच्छिमार संस्थेने अंधारात ठेवले नायगाव कोळीवाड्यातील जनतेमध्ये संताप

वसई/विशेष प्रतिनिधी वसई-विरार, भाईंदर खाडीवरुन मुंबईला जोडण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्याने नायगाव कोळीवाड्यामधील मच्छिमार बांधवांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. स्थानिक मच्छिमारांचा खाडी पुलाला विरोध नाही परंतु…

गाडीवर ‘पोलीस’ लिहिता येणार नाही, लोगोवरही बंदी; हायकोर्टाचा निर्णय ?

मुंबई, 26 जून : मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना आपल्या खासगी गाडीवर ‘पोलीस’ अशी पाटी लावता येणार नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अशी पाटी लावलेल्या गाडीवर यापुढे…

वसईतील एमआय मोबाईलचे शोरूम अज्ञात चोरट्यांनी फोडले 30 लाखांचा मुद्देमाल लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद ?

वसई : (प्रतिनिधी) : वसई पश्‍चिमेतील माणिकपूर येथील एमआय मोबाईलचे शोरूम अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे 3 ते चार वाजताच्या सुमारास फोडले. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला आणि…

खाडी, तलावातील मासळीलाही महागाईची झळ ओल्या ऐवजी सुक्या मासळीवर खवय्यांचा ताव खवळे, गाबोळी, डोम, काळा मासा, डाकू, सुळे, गवत्या, कटला, राहू, मृगळ, चंदेरा जातीच्या मासळीला बाजारात मोठी मागणी ?

वसई : (प्रतिनिधी) : मे ते ऑगस्ट हा काळावधी मत्स्यप्रजननाचा काळ असल्याने या काळात शासनाकडून समुद्रात मासेमारी करण्यास कायदेशीर निर्बंध असतात. त्यामुळे मे ते ऑगस्ट या महिन्यात पट्टीच्या मांसाहार खवय्यांना…

महापालिकेला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांची पातळी खालावली सूर्या-धामणी धरणात 18.84 टक्के, उसगाव धरण-12.46 टक्के आणि पेल्हार धरणात 8.03 टक्के पाणीसाठा शिल्लक ?

वसई : (प्रतिनिधी) : मान्सून पर्जन्याने मारलेली दडी आणि उन्हाळ्यापासूनच वसई विरारकरांच्या डोक्यावर असलेल्या पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. जून महिना संपत आला तरी पावसाचा ठावठिकाणा नसल्याने सर्वत्र चिंतेचे…