निवडणूक भरारी पथकाची करडी नजर; रोख रक्कम बाळगत असाल तर पुरावे सोबत बाळगा… अन्यथा कारवाई
वसई : (प्रतिनिधी) : निवडणूक प्रचारात कोणत्याही प्रकारची आमिषे दाखवून मत विकत घेण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्षांकडून होऊ नये यासाठी निवडणूक भरारी पथकाची पालघर जिल्ह्यात करडी नजर आहे. निवडणुकीत हमखास…
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं-एकनाथ शिंदे
शिवसेना भाजपने जी कामं केली त्याच मुद्यांवर ही निवडणूक लढवत आहोत. आमच्यामध्ये आता कोणतीही भांडणं नाहीत. भाजप त्यांनी केलेल्या कामांचा उल्लेख करतंय पण शिवसेना भाजपची ती युतीची कामं आहेत. आमच्यात…
राजनाथ सिंह यांच्या सभेत तडीपार गुंडाची हजेरी तडीपारीचे आदेश असताना तडीपार गुंड संजय बिहारी याला परवानगी दिली कोणी?
वसई : (प्रतिनिधी) : राज्यभर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर प्रचारसभांतून भाजपची पोळखोळ करण्याचे काम जोमाने सुरू ठेवले असताना वसईत पुन्हा भाजपच्या जाहीर सभेत पुन्हा चुकीचीच…
पालघर लोकसभा निवडणुकीत 18 लाख 85 हजार 297 मतदार बजावणार मतदानाचा हक्क 9 लाख 89 हजार पुरूष मतदार; तर 8 लाख 96 हजार 186 महिला मतदार, 111 इतर मतदार
वसई : (प्रतिनिधी) : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. मतदानाची सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली असून पारदर्शक मतदानासाठी निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी…
रिक्षा चिन्हाची सेना-भाजपाने घेतली धास्ती मतदानाच्या दिवशी रिक्षा बंद करण्याची भाजपच्या युवा मोर्च्याच्या जिल्हा उपाध्यक्षांची मागणी ?
पालघर लोकसभा मतदार संघामध्ये महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार बळीराम जाधव यांना रिक्षा चिन्ह मिळाल्यानंतर सदरचे चिन्ह एका तासात तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले. रिक्षा चिन्ह सर्वदूर…
राजेंद्र गावित यांची प्रचार रॅली
शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांची बोइसरमध्ये निवडणूक प्रचार रॅली काढण्यात आली. या वेळी हजारो स्थानिक नागरिक तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महायुतीचा बालेकिल्ला असणाऱ्या पालघर लोकसभा मतदारसंघातील बोईसर…
बहुजन आघाडीला पाचुबंदरसह वसईतील नाराजी भोवणार ?
वसई :- २२ पालघर लोकसभा निवडणुकीच वातावरण चढत्या ऊना बरोबर तापू लागल आहे. त्यामुळे राजकीय पक्ष एकमेकाचे वाभाड़े काढण्यात मग्न आहेत, या पार्श्वभूमिवर सुजाण मतदार राजा आपण कोणाला मत देणार…
ईव्हीएममध्ये घोटाळा नाही – राजनाथ सिंह
नालासोपारा : इलेक्ट्रॉनिक व्होटींगमशिनमध्ये कोणताही घोटाळा नाही जर असता तर काही राज्यात तुम्हची सत्ता आली असती का आपली सत्ता आली तर इव्हीएममध्ये घोटाळा होता असा आरोप करणे हा दुतोंडीपणा आहे…
रोजगारासाठी भुईगाव वसई येथे आलेले पाच जण्याच्या झोपड्या जळाल्या ?
पालघर जिल्हा हा शासनाने आदिवासी बहुल जिल्हा घोषित केला असला तरी.येथील आदिवासी समाजाकडे लक्ष्य द्यायला कोणीही राजकारणी किंवा पक्ष पार्टी तसेच शाशकिय अधिकारी यांना वेळ मिळत नाही त्याचाच एक भाग…
निवडणुकातील गैरप्रकार रोखण्यासाठी; पालघर पोलिसांची धडक कारवाई
वसईमधून सात गुंड तडीपार वसई : निवडणुकीच्या काळात पालघर जिल्ह्यात अनुचित प्रकार घडून कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पालघर पोलिस अधिक्षकांनी कडक दक्षतेचा उपाय योजनेस सुरुवात केली…
