सामान्य नागरिकांच्या कोट्यवधी टॅक्सच्या पैशांची झाली उधळपट्टी – जलभराव उपाययोजनेवर तातडीने काम करा नाहीतर खुर्ची खाली करा, एनसीपी एसपी पक्षाची मांगनी
जलभराव उपाययोजनांवर काम न झाल्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांमुळे घरांमध्ये व दुकानांत अनेक दिवस पाणी साचले. शेवटी लोकांना प्रचंड आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. यासाठी जबाबदार कोण? राष्ट्रवादी काँग्रेस…
