भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट; अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा व सर्वसामान्य जनतेची कामे होत नाहीत ! मनसेचा आंदोलनाचा इशारा…
प्रतिनिधी :वसई येथील भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा जास्तच सुळसुळाट झाला असून सर्वसामान्य जनतेची कामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून महाराष्ट्र नव निर्माण पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.या बाबत अधिक…
