Author: Rubina Mulla

वसईत वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण ?

राजाराम मुळीक ह्यांच्या मागणीवरून महसूल व वने यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक संपन्न वनखात्याच्या जागेवर झालेली सर्व बांधकामे ताबडतोब निष्कासित करण्याचे राज्यमंत्रांचे आदेशवसई तालुक्यांमध्ये दिवसेंदिवस वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत…

मनवेल पाडा, विरार पूर्व या ठिकाणी वामनदादा कट्टा शुभारंभ सोहळा संपन्न

दि.१८ विरार( राजेश जाधव) -महाकवी शाहीर वामनदादा कट्टा शुभारंभ सोहळा संपन्नमहामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मैत्री संस्थे तर्फे सामाजिक, वैचारिक,व सांस्कृतिक प्रबोधनासाठी महाकवी, शाहीर वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी…

नर्सिंग,(परिचर्या) क्षेत्रात प्राचार्य रमेश बांद्रे सरांचे (पी.एच. डी.) संशोधन कार्य पूर्ण

आपल्या एकतीस वर्षाच्या नर्सिंग परिचर्या शिक्षण सेवक कारकिर्दीतील संपूर्ण अनुभव गाठीशी घेऊन मानव जातीला आणि समाजाला भविष्यात फायदा होईल,अशा पद्धतीने गेली आठ वर्षे सात महिने न थकता आणि कोव्हिड कालखंडात…

प्रभाग समिती आय हद्दीतील सागरशेत पेट्रोल पंप नजीकच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही…

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत सागरशेत पेट्रोल पंप नजीकच्या अनधिकृत बांधकामांना महानगरपालिका अधिकाऱ्यांनी लाच खाऊन संरक्षण दिल्याचे स्पष्ट झाले असून अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई व्हावी. सदरची…

वसई भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे लोक हैराण: मनसेच्या प्रशांत धोंडे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकले ?

प्रतिनिधी :वसई भूमी अभिलेख कार्यालयात अत्यंत अनागोंदी कारभार चालू आहे. उप अधीक्षक रणजीत देशमुख यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत दाखल तक्रारीवर चौकशी चालू असून जिल्हा अधीक्षकांनी वरिष्ठांना अहवाल पाथविला आहे.…

भारतीय लोकशाही दडपशाहिच्या दिशेने..-मिलिंद खानोलकर

ब्रिटिश सरकारच्या दडपशाही विरोधात प्राण पणाला लावून भारतीय स्वातंत्रवीर आणि भारतीय जनता लढली.अनेकांनी प्राणांची आहुती दिली.अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.कारण काय होत?* ब्रिटिशांच्या दडपशाहीतून देश व देशबांधव मुक्त व्हावेत.देशाला स्वातंत्र्य मिळाव.…

भारतीय लोकशाही दडपशाहिच्या दिशेने..-मिलिंद खानोलकर

ब्रिटिश सरकारच्या दडपशाही विरोधात प्राण पणाला लावून भारतीय स्वातंत्रवीर आणि भारतीय जनता लढली.अनेकांनी प्राणांची आहुती दिली.अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.कारण काय होत?* ब्रिटिशांच्या दडपशाहीतून देश व देशबांधव मुक्त व्हावेत.देशाला स्वातंत्र्य मिळाव.…

गोवर्धन शाळेचा “शाळा पूर्व तयारी आनंद मेळावा” उत्साहात संपन्न

वार्ताहर – महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग, जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती वसई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद गोवर्धन विद्यालय, पापडी येथे “शाळा पूर्व तयारी आनंद मेळावा” मोठ्या उत्साहात…