ठाण्याच्या ‘वाघा’च्या झोपा ;मनसेचा मात्र ‘जागते रहो’चा पहारा !
प्रतिनिधी विरार- मागील दीड वर्षे शिवसेना नेते एकनाथ शिंदे व मनसे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यात सुरु असलेल्या ‘राजकीय कुरघोड़ी’च्या राजकारणात अखेर अविनाश जाधव यांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण…
