जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल थोरात यांचे निधन
पालघर दि 31 : पालघर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल विश्वनाथराव थोरात यांचे 59 वर्षी उपचारादरम्यान ठाणे येथे निधन झालेडॉ. थोरात हे काही काळापासून जुपिटर हॉस्पिटल ठाणे येथे कर्करोगावर उपचार…
पालघर दि 31 : पालघर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल विश्वनाथराव थोरात यांचे 59 वर्षी उपचारादरम्यान ठाणे येथे निधन झालेडॉ. थोरात हे काही काळापासून जुपिटर हॉस्पिटल ठाणे येथे कर्करोगावर उपचार…
बाविसाव्या ‘लीलाई दिवाळी अंका’चे प्रकाशन संपन्न ! वसई, दि. 31(वार्ताहर) मराठी भाषा संवर्धन आणि साहित्य-कला जोपासण्यासाठी राज्यभर निघणारे दिवाळी अंक महत्वाची भूमिका बजावीत असून, नवा लेखक घडवितांनाच आजच्या इंटरनेट आणि…
मागील दिड वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीने त्रस्त आहे. लाॅकडाउन आणि सोशल डिस्टसशिंग सारख्या माध्यमाच्या सहाय्याने या महामारीचा सामना करीत आहे. शासनाच्या नियमानुसार सख्य महिला मार्गदर्शन केंद्राने देखील आॅनलाइन पध्दतीने…
मागण्या पुर्ण होत नाहीत तोवर शेकडो कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करणार ! खेळाच्या मैदानावर भुमाफियांचे बेकायदेशीर बांधकाम आणि भुमाफीयांना पाठिंशी घालतात वसई तहसीलदार ? वसई तालुक्यातील विविध मुलभूत प्रश्नांवर लाल बावटा…
प्रतिनिधी :वसईविरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती डी हद्दीत वसंत नागरी परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाले बसतात. या फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा तसेच नागरिकांना रहदारीस ही अडथळा निर्माण होतो. या फेरिवाल्यांवर प्रशासनाने…
प्रतिनिधी:पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील पोमण ग्राम पंचायत हद्दीत पोमण भूमापन क्र. १९९ उप विभाग क्र. १, भूमापन क्र. ८ उप विभाग क्र. १, भूमापन क्र. ९ या भूखंडावर यासिन…
प्रतिनिधी – दिवाळी या सणाची सर्वच जण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. काहीच दिवसांवर असलेली ही दिवाळी म्हणजे उत्साह, चैतन्य, आणि आनंदाचा सण. या सणासोबत अनेक जुन्या रूढी, परंपराही जोडल्या…
कारवाईसाठी शिवसेना विरार उपशहर प्रमुख विनायक भोसले यांचे वाहतूक विभागाला निवेदन विरार(प्रतिनिधी)-वसई विरार परिसरात कालबाह्य झालेले पाण्याचे टँकर धावत आहेत. या टँकरमुळे रस्त्यांवर अपघातांचे प्रमाणही मोठया प्रमाणात वाढले आहे. नुकतेच…
( प्रतिनिधि ) : पापड़ी परिसरात काही जनतेचे लाईट बिल थकबकि जाले कि वसई पारनाका येथील विद्युत मंडल कार्यालया मधील काही अधिकारी व कर्मचारी हे त्या थक बाकी दारा चा…
दि.२८-१० – २०२१ मुंबई ,मार्च २०२० ला देशात लाँकडाऊन घोषित केल्यानंतर सर्व मेल एक्सप्रेस गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्या नंतर टप्प्या टप्प्याने त्या सुरु करण्यात आल्या परंतू पालघर स्थानकात…