Author: Rubina Mulla

कॊरोना रुग्णांना मदत करणारी संस्था-किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट

वसई,दि.3 – मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक सामाजिक संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरिने लोकांची मदत करीत आहे. अश्याच एका संस्थेने रात्र दिवस रुग्णाची सेवा करून अनेकांना जीवदान…

2021-22 हे वर्ष “उत्पादकता वर्ष” म्हणून साजरे होणार -पालकमंत्री दादाजी भुसे

◆ फळभाज्या, रानभाज्या उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन ◆ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी ◆ कृषी ग्रामविकास समितीची स्थापना पालघर दि.1:- (जिमाका पालघर) : गेल्या वर्षी साधारण 23 कोटी रुपयांचे पिक कर्ज…

पार्कींग प्लाझा कोविड केंद्रातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण

३०० ऑक्सिजन बेड्स वाढवणे शक्य होणार असल्याने कोविड सेंटर होणार स्वयंपूर्ण ठाणे दि 1 : ज्युपिटर हॉस्पिटल शेजारी उभारण्यात आलेल्या पार्किंग प्लाझा कोविड केअर सेंटरमधील दोन ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन आज,…

गरजू रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे… – पालकमंत्री दादाजी भुसे

जिल्हा ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्पला चालना दयावी पालघर दि 1 : कोव्हीड रुग्णाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी गरजू रुग्णांना ऑक्सीजन पुरवण्यासाठी नियोजन करावे. तसेच जिल्हा ऑक्सीजन बाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी…

प्रोजेक्ट आरोग्यम -पालघर जिल्ह्यासाठी बाईक ॲम्बुलन्स

जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आ. श्रीनिवास वनगा आणि जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते बाईक ॲम्बुलन्स चे अनावरण करण्यात आले. अलर्ट सिटीझन फोरम यांच्या आणि स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय…

” कोरोनात सामान्य स्थरवरचा पत्रकार उपेक्षित का ?” :-कर्मविर स्नेहा जावळे

करोनाने सर्वांचेच जिवन बदलले , पत्रकार ही कामामुळे जिवानिशी गेले पण त्यांना कोणी वाली नाही मिळाले .पत्रकार हा समाजाचा अविभाज्य घटक आहेच आणि तो ही तितकाच महत्वाचा आहे जितके बाकी…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशस्वी प्रदेशाध्यक्ष म्हणून श्री जयंत पाटील यांचे संघर्षमय यशस्वी खेळी खेळून सत्ता खेचून आणणारे,भाजपला अक्षरशः झोपवणारे व तिसरे वर्ष पूर्ण…..मा. आमदार प्रकाश गजभिये

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलंपदामंत्री आदरणीय श्री जयंत पाटील साहेब यांनी आपल्या पक्षाची धुरा पक्ष अत्यंत अडचणीत असत्तांना तसेच राज्यातील अत्यंत मोठ्या ताकतीचे मातब्बर नेते पक्ष सोडून गेले…

भाजी मार्केट आणि किराणा मालाच्या दुकानांसाठी वेळेचे बंधन चुकीचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 29 – कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. या काळात किराणा दुकाने; भाजी मार्केट ; अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंच्या दूकानांना वेळेचे बंधन ठेवल्यामुळे या दुकानांवर आणि भाजी बाजरात गर्दी होत…

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले एक महिन्याच्या वेतनातून आंबेडकरी कलावंतांना मदत करणार!

येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी राज्यातील गायक कलावंतांना प्रत्येकी 5 हजाराची मदत करणार मुंबई दि.29 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले येत्या दि.1 मे…

You missed