मृत्यू दर घटवण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम महत्वाची- जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ
पालघर दि 18 : मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची राज्यात सुरवात झाली असून प्रशासना कडून ही मोहीम यशस्वीपणे राबवण्या साठी आपले पूर्ण…
