६९ गावांच्या पाणी योजनेसाठी पर्यावरण संवर्धन समितीचे बुधवारी धरणे आंदोलन ?
वसई(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने दिनांक १५/०१/२००८ रोजी सुमारे ८५ कोटी १६ लाख रुपये मंजूर करून फेब्रुवारी २००९ मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून वसईतील ६९ गावांना…
