वसई-विरार महानगरपालिकेतील 29 गावांची सुनावणी 13 जूनला
वसई : (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील ज्या 29 गावांना वगळण्यासंदर्भात जनआंदोलन झाले होते त्या 29 गावांचा मुद्दा पालघरच्या पोटनिवडणुकीपासून पुन्हा उफाळून वर आला आहे. पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाल्यास पालिकेतील…
